शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

पाचशे कोटी रुपये खर्च करूनही गोदावरी प्रदूषितच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 07:13 IST

संडे अँकर । अनेक कुंभ आले-गेले । यंत्रणा सक्रिय मात्र पावित्र्य दूरच

संजय पाठक 

नाशिक : नदीचे पावित्र्य आणि संवर्धनासाठी अनेक प्रयत्न होऊनही दक्षिण गंगा गोदावरीनदीचेप्रदूषण कमी झालेले नाही. केंद्र शासनाच्या गोदावरी कृती योजनेपासून अलीकडच्या गोदाकाठ विकास प्रकल्पाचा विचार केला, तर तब्बल पाचशे कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च झाली आहे. गेल्या काही वर्षांत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे काही प्रमाणात शासकीय यंत्रणा हलली असली तरी समन्वयाचा अभाव आणि एकमेकांवर जबाबदारी ढकलण्यामुळे नदी स्वच्छ होण्याचे स्वप्न पूर्ण होणे कठीण दिसत आहे.

त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी पर्वतात उगम पावलेल्या गंगा गोदावरीचे खरे धार्मिक नाते श्रद्धाळुंशी अधिक जोडले गेले आहे. केंद्र शासनाकडे गोदावरी कृती आराखडा पाठविण्यात आला आणि ६५ कोटी रुपये मंजूर झाले. त्यानंतर प्रदूषणाच्या मूळ प्रश्नाला हात घालत महापालिकेने भुयारी गटार योजना आखली. आता मलशुद्धीकरण केंद्राचे अद्ययावतीकरण करणे यासाठी ४१६ कोटींचा आराखडा तयार केला आहे.योजना केवळ कागदावरचकेंद्र शासनाच्या नेहरू अभियानात महापालिकेने दीडशे कोटी रुपयांचे दोन टप्पे म्हणजेच तीनशे कोटी रुपयांचे काम केले. याच सुमारास ४८ कोटींची गोदावरी रिव्हरफ्रंट योजना राबविण्यात आली. परंतु त्यानंतरही गोदावरी नदी शंभर टक्के प्रदूषणमुक्त झालेली नाही.न्यायालयाचा आदेशन्यायालयाच्या आदेशाचे अनुपालन करण्याची जबाबदारी उच्चाधिकार समितीवर देण्यात आली आहे. समितीने ठराविक कालावधीनंतर आदेशाच्या अनुपालनाची स्थिती काय आहे, हे कळवायचे आहे.

टॅग्स :godavariगोदावरीriverनदीpollutionप्रदूषण