शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

स्वत: गडकरीही जलसंपदा विभागावर नाराज : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 04:19 IST

राज्यातील ७० टक्क्यांपेक्षा जास्त काम झालेल्या धरणांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन या सरकारने दिले होते;

मुंबई : राज्यातील ७० टक्क्यांपेक्षा जास्त काम झालेल्या धरणांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन या सरकारने दिले होते; पण काहीच झालेले नाही. उलट, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील जलसंपदा विभागावर आपल्याकडे नाराजी व्यक्त केली आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.गडकरी राज्याला १ लाख कोटी रुपये देण्यास तयार होते. पण ते पैसे जलसंपदा खात्याऐवजी महामंडळाला देणार अशी त्यांची भूमिका होती. याचाच अर्थ गडकरींचा त्यांच्याच सरकारवर आणि मंत्र्यांवर विश्वास उरलेला नाही. मंत्रालयातून फोन गेल्याशिवाय केलेल्या कामांचे पैसे दिले जात नाहीत. राज्यात १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळ आहे, असेही ते म्हणाले.आठ महिन्याचे नियोजन करताना सर्व पक्षाच्या नेत्यांना विश्वासात घेऊन दुष्काळाचा सामना केला पाहिजे. तेलंगणा, आंध्रप्रदेश, केरळ व कर्नाटक या राज्यांनी केंद्राची नवीन दुष्काळ संहिता मान्य केली नाही, त्यांनी स्वत:चे नियम ठरवून मदत सुरु केली, याकडे पवार यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार