शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राला निधी द्या; आघाडीच्या खासदारांची अर्थमंत्र्यांकडे मागणी, तीन हजार कोटींची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 08:49 IST

Maharashtra News: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने राज्याला किमान ३ हजार कोटींचा निधी तातडीने द्यावा, अशी मागणी महाविकास आघाडीच्या खासदारांनी आज वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांना केली.

नवी दिल्ली : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने राज्याला किमान ३ हजार कोटींचा निधी तातडीने द्यावा, अशी मागणी महाविकास आघाडीच्या खासदारांनी आज वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांना केली.शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्यासह खा. विनायक राऊत, माजी मंत्री अरविंद सावंत, प्रियंका चर्तुेवेदी, कृपाल तुमाने, फौजिया खान, सुनील तटकरे आदींनी सीतारामन यांनी भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र पाठवले आहे.  नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिक त्रस्त असताना विमा कंपन्यांकडून त्यांची छळवणूक करण्यात येत आहे. ती ताबडतोब थांबवावी, राज्यासाठी केंद्राने तातडीने निधी मंजूर करावा.  

केंद्राचे पथक पाठवून आढावा घ्याखा. राऊत म्हणाले, पुरामुळे वाहनांचे, दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे; पंरतु विमा कंपन्या विमा राशी देण्यात टाळाटाळ करीत आहेत. अनेकांच्या वाहनांची कागदपत्रे पुरात वाहून गेली आहेत. अशात केंद्राने पूरग्रस्तांसाठी विम्यासंबंधीचे नियम बदलावेत. राज्याकडून मागण्यात आलेल्या मदतीसंबंधी केंद्रीय पथक पाठवून आढावा घ्यावा. राज्याला एनडीआरएफचा अतिरिक्त निधी मिळावा यासाठी गृहमंत्री अमित शहा यांची स्वतंत्र वेळ मागण्यात आली आहे. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन