आणखी चार शेतक:यांनी मृत्यूला कवटाळले

By Admin | Updated: December 10, 2014 02:45 IST2014-12-10T02:45:14+5:302014-12-10T02:45:14+5:30

दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे मराठवाडय़ात शेतक:यांच्या आत्महत्येचे सत्र अजूनही सुरूच आहे.

Four more farmers: they die | आणखी चार शेतक:यांनी मृत्यूला कवटाळले

आणखी चार शेतक:यांनी मृत्यूला कवटाळले

औरंगाबाद : दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे मराठवाडय़ात शेतक:यांच्या आत्महत्येचे सत्र अजूनही सुरूच आहे. औरंगाबाद, बीड, हिंगोली आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतील प्रत्येकी एक अशा चार शेतक:यांनी मंगळवारी आपली जीवनयात्र संपविली. 

 

Web Title: Four more farmers: they die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.