शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

महाराष्ट्र निवडणूक २०१९: वरळीत सकाळपासून पाच ईव्हीएम बदलली; मतदारांनी पाठच फिरवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 13:37 IST

वरळी मतदारसंघातील 62 क्रमांकाच्या मतदान केंद्रामध्ये हा प्रकार घडला आहे.

मुंबई : शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे लढवत असलेल्या वरळी मतदारसंघात तब्बल पाचवेळा ईव्हीएममध्ये बिघाड झाला आहे. हा एक प्रकारच विक्रमच असून ऐन गर्दीच्या वेळी ईव्हीएम बिघडल्याने मतदानावर मोठा परिणाम झाला आहे. 

वरळी मतदारसंघातील 62 क्रमांकाच्या मतदान केंद्रामध्ये हा प्रकार घडला आहे. यामुळे निवडणूक अधिकारी आणि पोलिसांची धावपळ उडाली असून मतदाराना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दोन तासांपासून मतदार मशीन सुरू होण्याची वाट पाहत आहेत. काही मतदारांनी तिथेच थांबून राहण्यापेक्षा घरी जाणेच पसंत केले आहे. 

यानंतर आणलेले मशीन पुन्हा बिघडल्याने व जेवणाची वेळ झाल्याने रांगेत खोळंबलेले मतदार निवडणूक अधिकाऱ्यांवर चिडले आहेत. सकाळपासून या केंद्रावर तब्बल पाचवी मशीन बदलण्यात आली आहे. यामुळे मोठ्या संख्येने मतदार माघारी फिरले असून मतदान कधी सुरळीत होईल याची निवडणूक अधिकारी माहितीच देत नाहीत. 

टॅग्स :worli-acवरळीAditya Thackreyआदित्य ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019