शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

भाजपमध्ये प्रवेशासाठी आता ‘फिल्टर पॉलिसी’ : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 05:10 IST

महाजनादेश यात्रेनिमित्त खान्देशात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांत अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या आणि विधानसभा निवडणुकीची रणनीती आखली.

धुळे / जळगाव : भाजपमध्ये इतर पक्षांमधून मोठ्या संख्येने नेते-कार्यकर्ते येत आहेत. मात्र पक्षात आता नेते जास्त आणि जागा कमी अशी स्थिती निर्माण झाल्याने इतर पक्षातील नेत्यांसाठी ‘फिल्टर पॉलिसी’ अवलंबली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे सांगितले.महाजनादेश यात्रेनिमित्त खान्देशात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांत अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या आणि विधानसभा निवडणुकीची रणनीती आखली. मुख्यमंत्री म्हणाले की, यात्रेद्वारे आतापर्यंत जवळपास ४३ मतदारसंघात पोहचलो. उत्तर महाराष्टÑ, मराठवाडा व विदर्भातील राहिलेला जिल्हा करून सोलापूरला दुसरा टप्पा संपेल. तिसरा व अंतिम टप्पा १३ ते १९ सप्टेंबर या काळात प. महाराष्टÑ ते कोकण असा राहील. आता इतर पक्षांमध्येही यात्रेचा उत्साह संचारला आहे, त्यांनाही माझ्या शुभेच्छा, असा उपरोधिक टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.राजकीय यात्रेची परंपरा भाजपची असून, विरोधात असताना संघर्षाची तर सत्तेत असताना संवादाची ही यात्रा आहे. जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा