शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
3
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
4
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
5
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
6
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
7
किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
8
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
9
धक्कादायक! शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, नेमके कारण काय?
10
असं काय झालं की, लग्नाला फक्त ३ दिवस बाकी असताना नवरदेवाने संपवले आयुष्य; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
11
Smriti Mandhana : समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह
12
"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
13
Jalana: १३ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या छतावरून उडी घेत संपवले जीवन; पालकांचा गंभीर आरोप
14
"जर मी तिला शाळेत पाठवलं नसतं तर..."; चौथ्या मजल्यावरुन उडी मारलेल्या अमायराच्या आईचा टाहो
15
मोमोजचा व्यवसाय, प्रचंड मेहनती, नवीन फ्लॅटही घेतला; साहिलने जे कमावलं ते ड्रायव्हिंगने गमावलं
16
The Family Man 3 Review: 'श्रीकांत तिवारी'वरच 'टास्क फोर्स'ला संशय; या मिशनमध्ये 'द फॅमिली मॅन' पास की फेल? वाचा रिव्ह्यू
17
Pune Accident: ताम्हिणी घाटात जीप ५०० फूट दरीत कोसळली, ६ तरुणांचा मृत्यू
18
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
19
McDonald's नं भारतीय वंशाच्या कर्मचाऱ्याला दिलं ३५ लाखांचं बक्षीस, अमेरिकेत 'डिनर'देखील करवलं
20
Numerology: होणारी बायको कशी असणार? हे जन्मतारखेवरुन कळणार! मूलांकानुसार जाणून घ्या भविष्य
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संपाला सरकारकडून बगल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 05:01 IST

भाजप सरकारच्या काळात स्वामिनाथन आयोग, संपूर्ण कर्जमाफी, दीडपट हमीभाव आणि पेन्शन या प्रमुख मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी नगर जिल्ह्यातून १ जुलै २०१७ रोजी संप पुकारला़

अण्णासाहेब नवथर 

अहमदनगर : भाजप सरकारच्या काळात स्वामिनाथन आयोग, संपूर्ण कर्जमाफी, दीडपट हमीभाव आणि पेन्शन या प्रमुख मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी नगर जिल्ह्यातून १ जुलै २०१७ रोजी संप पुकारला़ शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून शासनाची नाकाबंदी केली. मात्र सरकारने सोयिस्कररित्या परिस्थिती हाताळत आंदोलनातील मागण्यांना एकप्रकारे बगल दिली़ आता त्याच प्रश्नांवर राजकारण सुरू आहे़काय होत्या मागण्या?च्स्वामिनाथन आयोगच्शेतीमालाला दीडपट हमीभावच्संपूर्ण कर्जमाफीच्शेतकºयांना पेन्शनसरकारने काय दिले?सरकारने दीड लाखांपर्यंतचे कर्जमाफीची घोषणा केली़ राज्यातील ४० हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ झाला़ मात्र त्यातील जाचक अटीमुळे अनेक शेतकºयांना योजनेचा लाभ मिळाला नाही़ सरकारने शेतीमालाला दीडपट हमीभाव देण्याचा निर्णय जाहीर केला़ पण, त्यात सुसूत्रता नाही़ स्वामिनाथन आयोग केंद्राशी संबंधित असल्याने तो राज्याला लागू करता येत नाही, असे कारण पुढे करून हा आयोग पाच वर्षात लागू झाला नाही़ शेतकºयांना पेन्शन योजना लागू करण्याचे सरकार नावही घेत नाही़

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीGovernmentसरकार