शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शेतकरी कर्जमाफी : २९.५९ लाख कर्जमुक्त, १२,२०० कोटी खात्यात जमा  

By अतुल कुलकर्णी | Updated: January 5, 2018 05:16 IST

राज्यातील २९ लाख ५९ हजार १८३ शेतकºयांच्या खात्यांमध्ये १२,२०० कोटी रुपये कर्जमाफीपोटी जमा झाले असून येत्या आठवड्याभरात आणखी ८ लाख शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळेल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

मुंबई - राज्यातील २९ लाख ५९ हजार १८३ शेतकºयांच्या खात्यांमध्ये १२,२०० कोटी रुपये कर्जमाफीपोटी जमा झाले असून येत्या आठवड्याभरात आणखी ८ लाख शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळेल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.या कर्जमाफीचा सर्वाधिक लाभ स्टेट बँक आॅफ इंडियाला झाला असून त्यांच्याकडील ४,१५,१७० खातेदारांचे कर्ज माफ झाले आहे. त्यापोटी बँकेला २५६३.२१ कोटी रुपये मिळाले आहेत.३ जानेवारीपर्यंत ४७.८० लाख शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले असून त्यासाठी ४७.८० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. सर्व जिल्हा बँकांमधील १८,६४,८४६ खातेदार शेतकºयांना ५८०० कोटी रुपये कर्जमाफी मिळाली आहे तर ७ राष्टÑीयीकृत बँकांच्या १०,९४,३३७ खातेधारक शेतकºयांच्या कर्जमाफीपोटी या बँकांना ६४०० कोटी रुपये मिळाले आहेत.आघाडी सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर ती अंमलात येण्यास २७ महिने लागले होते. त्यातही ती कर्जमाफी नेमकी कोणाला मिळाली याची माहिती ते सरकार ठेवू शकले नाही. आम्ही सात महिन्यात आॅनलाइन नोंदणी करून ३० लाख शेतकºयांना कर्जमाफी दिली. सगळे रेकॉर्ड सर्वांसाठी उपलब्ध आहे. - सुभाष देशमुख, सहकारमंत्रीराष्ट्रवादी काँग्रेसने काढलेल्या हल्लाबोल पदयात्रेनंतर सरकारला थोडीफार जाग आली. मात्र घोषणेची पूर्णत: अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे १६ जानेवारीपासून आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरु करणार आहोत.- सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्टÑवादी काँग्रेस

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारbankबँक