शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

फडणवीस-ठाकरे वादामुळे राज्यातील सत्तेचे चित्र बदलले - रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 02:47 IST

मुख्यमंत्रीपद वाटपाचा प्रस्ताव अमित शहांनी नाकारला

कोल्हापूर : राज्यात भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट जनादेश असतानासुद्धा देवेंद्र फडणवीस - उद्धव ठाकरे यांच्यातील वादामुळे सत्तेचे चित्र बदलले, असे विधान केंद्रीय सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे पत्रकार परिषदेत केले.आठवले म्हणाले, की ठाकरे व फडणवीस या दोघांतील वाद फारच ताणल्यामुळे आपले सरकार येणार नाही याची मला जाणीव झाल्यानंतर मी दिल्लीत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना भेटलो. भाजपने तीन वर्षे मुख्यमंत्रिपद घ्यावे तर उर्वरित दोन वर्षे शिवसेनेला द्यावे, असा पर्याय मी त्यांना दिला. परंतु, फडणवीस यांनी अजित पवार व त्यांचे अनेक आमदार आपणाला पाठिंबा देणार असल्याचे शहा यांना अगोदरच सांगून ठेवले होते. त्यामुळे शहा यांनी माझा प्रस्ताव मानला नाही.मी आशावादी आहे. शिवसेनेला पुन्हा परत आणण्याचा माझा प्रयत्न आहे. तीन पक्षांचे सरकार आता सत्तेत आल्यामुळे त्यांच्यात मतभेद निर्माण होणार आहेत आणि त्यातूनच सरकार पडेल, असेही आठवले म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRamdas Athawaleरामदास आठवले