शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पुस्तकातला चुकीचा इतिहास बदलणार का? फडणवीस म्हणाले, "माझा राजा लुटारू नव्हता, त्यामुळे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 14:18 IST

सुरत लुटीचा चुकीचा इतिहास काँग्रेसने आतापर्यंत सांगितल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंनी म्हटलं आहे.

Devendra Fadnavis on Chhatrapati Shivaji Maharaj : मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच पेटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुतळ्याचे अनावरण केलं होतं. मात्र या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. यावर पलटवार करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरत लुटीचा चुकीचा इतिहास काँग्रेसने आतापर्यंत सांगितल्याचे म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या या विधानावरु आता नवा वाद सुरु झालाय. अशातच आता देवेंद्र फडणवीस यांनी माझा राजा लुटारु नव्हता, असं म्हटलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरतेची लूट केली नव्हती. काँग्रेसने आपल्याला इतकी वर्षे चुकीचा इतिहास शिकवला, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराजांनी खंडणी मागितली होती, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. याविषयी माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. इतिहासातल्या चुका सुधारल्या पाहिजेत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

"ज्यांच्या सरकारला खंडणी सरकार म्हटलं गेलं त्यांना प्रत्येक ठिकाणी खंडणीच दिसेल. पण मला एका गोष्टीचे समाधान आहे की, जे खऱ्या अर्थाने एका इतिसाचे अभ्यासक आहेत त्यांनी अतिशय स्पष्ट भूमिका मांडली आहे. माझं एकच म्हणणं आहे की माझा राजा लुटारु नव्हता. त्याला लुटारु म्हणणं खपवून घेतलं जाणार नाही. महाराजांना लुटारू म्हणणं योग्य नाही. त्यांनी कधीही लूट केलेली नाही. त्यामुळे जर इतिहासामध्ये काही चुकीच्या गोष्टी आल्या असतील तर त्या सुधारल्या पाहिजेत. इंग्रजांच्या इतिहासकाराच्या नजरेतून आपल्या महाराजांना पाहण्याच्या ऐवजी आपल्या इतिहासकारांनी एकत्र यावं आणि जिथे कुठे चुकीचे असेल तिथे सुधारण्याचा प्रयत्न करावा," असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसJayant Patilजयंत पाटीलcongressकाँग्रेसShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज