शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

कृषी विधेयकानंतरही शेतकरी असुरक्षितच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2020 07:36 IST

ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांचे मत

राजरत्न सिरसाट ।लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : केंद्रसरकारने सादर केलेल्या शेती आणि पणन सुधारणांबाबत तीन विधेयकांना लोकसभा व राज्यसभेने मंजुरी दिली. परंतु केंद्रसरकार आधारभूत किमतीपासून पळ काढते की काय, अशी शंका शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची सुरक्षितता कमी आणि व्यापारी उद्योजकांचे जास्त भले होत असल्याची भावना निर्माण झाल्याने पंजाब, हरयाणातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत, असे मत ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.प्रस्तावित कायद्यामुळे समांतर पणन व्यवस्था निर्माण होऊन, राज्यांच्या नोंदणीकृत कृषी उत्पन्न बाजार समित्यांबाहेर, शेतकरी आणि व्यापारी, शेतमालाची मुक्तपणे खरेदी-विक्री करू शकतील, मध्यस्थांना बाजूला सारून शेतकरी थेट बाजाराशी जोडला जाऊन, शेतमालालाअधिक किंमत मिळेल आदी बाबी सांगण्यात येत आहेत. परंतु शासनाचा हा प्रयोग आपल्याकडे यशस्वी होईल की नाही, अशी शंका येते. त्याचे कारण देशात ८६ % अल्पभूधारक व अत्यल्पभूधारक शेतकरी आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.केंद्र सरकारचीशेतकरीविरोधी कृतीकेंद्रसरकारने बहुमताच्या जोरावर, शेतकºयांना हमीभाव नाकारणारी, बाजार समित्या उद्ध्वस्त करण्यास कारण ठरणारी, सरकारची जबाबदाºयांमधून मुक्तता करणारी व शेती आणि शेतकºयांना बलाढ्य कॉर्पोरेट कंपन्या, व्यापारी, दलाल, निर्यातदारांच्या दावणीला बांधणारी विधेयके मंजूर करण्याची प्रक्रिया पुढे रेटली आहे. सरकारची ही कृती शेतकरीविरोधी आहे.शेती, माती व शेतकºयांशी द्रोह करणारी आहे. किसान सभा व २0८ शेतकरी संघटनांचा देशव्यापी मंच असलेल्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने या कायद्यांच्या विरोधात २५ सप्टेंबरपासून देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.- डॉ. अजित नवले, सरचिटणीस,अखिल भारतीय किसान सभा, महाराष्ट्र

टॅग्स :Farmerशेतकरी