शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

कृषी विधेयकानंतरही शेतकरी असुरक्षितच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2020 07:36 IST

ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांचे मत

राजरत्न सिरसाट ।लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : केंद्रसरकारने सादर केलेल्या शेती आणि पणन सुधारणांबाबत तीन विधेयकांना लोकसभा व राज्यसभेने मंजुरी दिली. परंतु केंद्रसरकार आधारभूत किमतीपासून पळ काढते की काय, अशी शंका शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची सुरक्षितता कमी आणि व्यापारी उद्योजकांचे जास्त भले होत असल्याची भावना निर्माण झाल्याने पंजाब, हरयाणातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत, असे मत ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.प्रस्तावित कायद्यामुळे समांतर पणन व्यवस्था निर्माण होऊन, राज्यांच्या नोंदणीकृत कृषी उत्पन्न बाजार समित्यांबाहेर, शेतकरी आणि व्यापारी, शेतमालाची मुक्तपणे खरेदी-विक्री करू शकतील, मध्यस्थांना बाजूला सारून शेतकरी थेट बाजाराशी जोडला जाऊन, शेतमालालाअधिक किंमत मिळेल आदी बाबी सांगण्यात येत आहेत. परंतु शासनाचा हा प्रयोग आपल्याकडे यशस्वी होईल की नाही, अशी शंका येते. त्याचे कारण देशात ८६ % अल्पभूधारक व अत्यल्पभूधारक शेतकरी आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.केंद्र सरकारचीशेतकरीविरोधी कृतीकेंद्रसरकारने बहुमताच्या जोरावर, शेतकºयांना हमीभाव नाकारणारी, बाजार समित्या उद्ध्वस्त करण्यास कारण ठरणारी, सरकारची जबाबदाºयांमधून मुक्तता करणारी व शेती आणि शेतकºयांना बलाढ्य कॉर्पोरेट कंपन्या, व्यापारी, दलाल, निर्यातदारांच्या दावणीला बांधणारी विधेयके मंजूर करण्याची प्रक्रिया पुढे रेटली आहे. सरकारची ही कृती शेतकरीविरोधी आहे.शेती, माती व शेतकºयांशी द्रोह करणारी आहे. किसान सभा व २0८ शेतकरी संघटनांचा देशव्यापी मंच असलेल्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने या कायद्यांच्या विरोधात २५ सप्टेंबरपासून देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.- डॉ. अजित नवले, सरचिटणीस,अखिल भारतीय किसान सभा, महाराष्ट्र

टॅग्स :Farmerशेतकरी