शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

अकरावी प्रवेशाचा खेळखंडोबा

By admin | Updated: August 24, 2016 01:43 IST

अकरावीला घरापासून नजीकच्या महाविद्यालयातच प्रवेश मिळावा, म्हणून विद्यार्थ्यांसोबत पालकही हट्टाला पेटले आहेत.

मुंबई : अकरावीला घरापासून नजीकच्या महाविद्यालयातच प्रवेश मिळावा, म्हणून विद्यार्थ्यांसोबत पालकही हट्टाला पेटले आहेत. त्यामुळेच अकरावीच्या पहिल्या टप्प्यातील आॅनलाइन प्रवेशानंतर महाविद्यालय बदलासाठी सलग दोन विशेष फेऱ्यांसाठी २५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. मात्र या सर्व प्रक्रियांत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची खंत प्राचार्य आणि शिक्षणतज्ज्ञांमधून व्यक्त होत आहे.यंदा प्रथमच अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने राबवण्यात येत आहे. कारण उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अकरावीचे १०० टक्के प्रवेश हे आॅनलाइन पद्धतीनेच करावे लागणार आहेत. मात्र एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, म्हणून प्रशासनाने दोन महिन्यांपासून आॅनलाइन प्रक्रिया सुरू ठेवलेली आहे. शिक्षण व्यवस्थेतील एका महत्त्वाच्या बदलाला सकारात्मकतेने घेण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा बाऊ करून पालक या प्रक्रियेविरोधात उभे राहण्याचा प्रयत्न करत आहेत. उलट आॅफलाइनच्या निमित्ताने होणाऱ्या भ्रष्टाचाराला चाप लावत पारदर्शक प्रवेशासाठी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेला शिक्षणतज्ज्ञांनीही पसंती दर्शवली आहे. प्रवेश बदलाच्या खेळात पालकही सामील होत असून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत असल्याचे समोर आले आहे. त्यासाठी हजारो रुपये खर्चून आॅफलाइन प्रवेशाची मागणीही काही पालकांनी केली आहे. मात्र हाच भ्रष्टाचार रोखून प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेशाची समान संधी देण्याचा प्रयत्न करत असल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सांगितले आहे. (प्रतिनिधी)> अजूनही महाविद्यालयांबाहेर बेटरमेंटसाठी विद्यार्थी आणि पालकांच्या रांगा लागत आहेत. महाविद्यालय निवडीचा हट्ट धरताना प्रवेशासाठी किती वेळ वाया जात आहे, याचा विचार पालक आणि विद्यार्थ्यांनी करावा.- टी.पी. घुले, प्राचार्य, महर्षी दयानंद महाविद्यालय