शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
4
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
5
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
6
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
7
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
8
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
9
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
10
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
11
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
12
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
13
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
14
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  
15
GST 2.0 Price List : स्कूटर ते होंडा ३५०... हॅचबॅकपासून लक्झरी SUV पर्यंत, GST कपातीमुळे कार-बाईक स्वस्त; पाहा संपूर्ण यादी
16
तुम्हाला फावल्या वेळेत नखं खाण्याची सवय असेल तर आताच सोडा; डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
17
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
18
Tata ची मोठी घोषणा; चार वर्षांपूर्वीच्या किमतीवर मिळणार कार, जाणून घ्या नवीन दर...
19
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
20
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला

अकरावी प्रवेशाचा खेळखंडोबा

By admin | Updated: August 24, 2016 01:43 IST

अकरावीला घरापासून नजीकच्या महाविद्यालयातच प्रवेश मिळावा, म्हणून विद्यार्थ्यांसोबत पालकही हट्टाला पेटले आहेत.

मुंबई : अकरावीला घरापासून नजीकच्या महाविद्यालयातच प्रवेश मिळावा, म्हणून विद्यार्थ्यांसोबत पालकही हट्टाला पेटले आहेत. त्यामुळेच अकरावीच्या पहिल्या टप्प्यातील आॅनलाइन प्रवेशानंतर महाविद्यालय बदलासाठी सलग दोन विशेष फेऱ्यांसाठी २५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. मात्र या सर्व प्रक्रियांत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची खंत प्राचार्य आणि शिक्षणतज्ज्ञांमधून व्यक्त होत आहे.यंदा प्रथमच अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने राबवण्यात येत आहे. कारण उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अकरावीचे १०० टक्के प्रवेश हे आॅनलाइन पद्धतीनेच करावे लागणार आहेत. मात्र एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, म्हणून प्रशासनाने दोन महिन्यांपासून आॅनलाइन प्रक्रिया सुरू ठेवलेली आहे. शिक्षण व्यवस्थेतील एका महत्त्वाच्या बदलाला सकारात्मकतेने घेण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा बाऊ करून पालक या प्रक्रियेविरोधात उभे राहण्याचा प्रयत्न करत आहेत. उलट आॅफलाइनच्या निमित्ताने होणाऱ्या भ्रष्टाचाराला चाप लावत पारदर्शक प्रवेशासाठी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेला शिक्षणतज्ज्ञांनीही पसंती दर्शवली आहे. प्रवेश बदलाच्या खेळात पालकही सामील होत असून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत असल्याचे समोर आले आहे. त्यासाठी हजारो रुपये खर्चून आॅफलाइन प्रवेशाची मागणीही काही पालकांनी केली आहे. मात्र हाच भ्रष्टाचार रोखून प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेशाची समान संधी देण्याचा प्रयत्न करत असल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सांगितले आहे. (प्रतिनिधी)> अजूनही महाविद्यालयांबाहेर बेटरमेंटसाठी विद्यार्थी आणि पालकांच्या रांगा लागत आहेत. महाविद्यालय निवडीचा हट्ट धरताना प्रवेशासाठी किती वेळ वाया जात आहे, याचा विचार पालक आणि विद्यार्थ्यांनी करावा.- टी.पी. घुले, प्राचार्य, महर्षी दयानंद महाविद्यालय