शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेशाचा 'विनोद', अर्धे वर्ष सरले तरीही कॉलेजात प्रवेश सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 07:03 IST

उपसंचालक कार्यालयात प्रवेशासाठी अर्ज : शिकवून पूर्ण झालेला अभ्यास समजणार कसा? विद्यार्थ्यांपुढे प्रश्नचिन्ह

मुंबई : अकरावीचे वर्ग सुरू होऊन अर्धे वर्ष झाले तरी अद्याप अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरूच आहे. अनेक विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. प्रवेशासाठी त्यांना उपसंचालक कार्यालयात अर्ज करावा लागत आहे. प्रवेश होणार कधी आणि शिकवलेला अभ्यास समजणार कसा, असे प्रश्नचिन्ह विद्यार्थ्यांपुढे आहे.

अकारावी प्रवेशाच्या तब्बल ११ फेऱ्या झाल्या. एवढ्या फेºया होऊनही अनेक विद्यार्थी प्रवेशासाठी धडपडत आहेत. ज्यांना प्रवेश मिळाले नाहीत त्यांना शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयाकडे लेखी अर्ज करावा लागत आहे. आतापर्यंत अशा प्रकारे कार्यालयात १० अर्ज आले आहेत. त्याची दखल घेऊन शिक्षण उपसंचालक कार्यालयाने विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या तीन ते चार दिवसांत विद्यार्थ्यांना दूरध्वनी करून बोलावण्यात येईल. त्यांचे समुपदेशन करण्यात येईल. शक्य झाल्यास त्यांच्या अर्जाप्रमाणे त्यांना अभ्यासाची शाखा किंवा बोर्ड बदलून देण्यात येईल. विद्यार्थ्याला प्रवेश देण्याची तयारी एखाद्या महाविद्यालयाने दाखवल्यास त्याला नियमानुसार प्रवेश देण्यात येईल. ही प्रक्रिया आॅनलाइन होईल, असे शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी सांगितले.पुढील वर्षी प्रवेश प्रक्रियेत सुधारणाप्रवेशासाठी यंदा झालेला गोंधळ लक्षात घेता, पुढील वर्षापासून ही प्रक्रिया गतिमान करण्यासाठी केंद्रीय प्रवेश समितीतर्फे या प्रक्रियेत काही सुधारणा सुचविण्यात आल्या आहेत. या सुधारणांच्या अंमलबजावणीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे. 

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेcollegeमहाविद्यालय