शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

अकरावी प्रवेशाचा 'विनोद', अर्धे वर्ष सरले तरीही कॉलेजात प्रवेश सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 07:03 IST

उपसंचालक कार्यालयात प्रवेशासाठी अर्ज : शिकवून पूर्ण झालेला अभ्यास समजणार कसा? विद्यार्थ्यांपुढे प्रश्नचिन्ह

मुंबई : अकरावीचे वर्ग सुरू होऊन अर्धे वर्ष झाले तरी अद्याप अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरूच आहे. अनेक विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. प्रवेशासाठी त्यांना उपसंचालक कार्यालयात अर्ज करावा लागत आहे. प्रवेश होणार कधी आणि शिकवलेला अभ्यास समजणार कसा, असे प्रश्नचिन्ह विद्यार्थ्यांपुढे आहे.

अकारावी प्रवेशाच्या तब्बल ११ फेऱ्या झाल्या. एवढ्या फेºया होऊनही अनेक विद्यार्थी प्रवेशासाठी धडपडत आहेत. ज्यांना प्रवेश मिळाले नाहीत त्यांना शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयाकडे लेखी अर्ज करावा लागत आहे. आतापर्यंत अशा प्रकारे कार्यालयात १० अर्ज आले आहेत. त्याची दखल घेऊन शिक्षण उपसंचालक कार्यालयाने विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या तीन ते चार दिवसांत विद्यार्थ्यांना दूरध्वनी करून बोलावण्यात येईल. त्यांचे समुपदेशन करण्यात येईल. शक्य झाल्यास त्यांच्या अर्जाप्रमाणे त्यांना अभ्यासाची शाखा किंवा बोर्ड बदलून देण्यात येईल. विद्यार्थ्याला प्रवेश देण्याची तयारी एखाद्या महाविद्यालयाने दाखवल्यास त्याला नियमानुसार प्रवेश देण्यात येईल. ही प्रक्रिया आॅनलाइन होईल, असे शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी सांगितले.पुढील वर्षी प्रवेश प्रक्रियेत सुधारणाप्रवेशासाठी यंदा झालेला गोंधळ लक्षात घेता, पुढील वर्षापासून ही प्रक्रिया गतिमान करण्यासाठी केंद्रीय प्रवेश समितीतर्फे या प्रक्रियेत काही सुधारणा सुचविण्यात आल्या आहेत. या सुधारणांच्या अंमलबजावणीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे. 

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेcollegeमहाविद्यालय