शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
2
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
3
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
4
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
5
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
6
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
7
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
8
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
9
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
10
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
11
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
12
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
13
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
14
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
15
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
16
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
17
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
18
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
19
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
20
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं

महापारेषण कंपनीत विद्युत रोहित्र घोटाळा

By admin | Published: May 09, 2017 2:07 AM

महाराष्ट्र राज्य वीज महापारेषण कंपनीतील पाच हजार ६६८ कोटींच्या वादग्रस्त कंत्राटांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) चौकशी सुरू असतानाच,

राजेश निस्ताने । लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य वीज महापारेषण कंपनीतील पाच हजार ६६८ कोटींच्या वादग्रस्त कंत्राटांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) चौकशी सुरू असतानाच, आता या कंपनीतील अतिउच्चदाब विद्युत रोहित्र क्षमता बदल व दुरुस्तीआड झालेला घोटाळाही उघडकीस आला आहे. शासनाच्याच तांत्रिक आॅडिटर्सनी या घोटाळ्याचे बिंग फोडले आहे.ईपीसी कंत्राटांतर्गत काही वर्षांपूर्वी राज्यात २६५ रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बदलविले गेले. जुन्या रोहित्रांपैकी काही कोट्यवधी रुपयांत भंगारात विकले गेले, तर काही अद्यापही पडून आहेत. यातील काही रोहित्र हे नव्या रोहित्राच्या क्षमता बदलासाठी वापरले गेले, परंतु या क्षमता बदलातच खरा घोटाळा झाला. नवे विद्युत रोहित्र सुमारे अडीच कोटी रुपयांचे मिळत असताना, तेवढीच रक्कम जुन्या प्रत्येक रोहित्रांच्या क्षमता बदलावर खर्ची केली गेली. २०१२ ते २०१६ या काळात घडलेला हा प्रकार २०१६-२०१७च्या तांत्रिक लेखा परीक्षणात उघडकीस आला. औरंगाबाद येथील जैन इलेक्ट्रिकल्स व सेट आॅन-साइड इलेक्ट्रिकल्स प्रा.लि., पुणे येथील महर्षी इलेक्ट्रिकल्स आणि ठाणे येथील आदित्य इलेक्ट्रिकल्स या कंपन्यांना हे कंत्राट देण्यात आले. राज्यातील अमरावती, औरंगाबाद, कराड, नागपूर, नाशिक, पुणे, वाशी या परिमंडळांतर्गत अधीक्षक अभियंत्यांनी (अतिउच्चदाब संचालन व सुव्यवस्था प्रविभाग) आपल्या अधिकारात प्रत्येकी चार ते पाच विद्युत रोहित्रांची क्षमता बदलाची कामे करून घेतली. जुने रोहित्र, कोअर आणि वाइडिंग, आॅइल आदी पारेषणचेच वापरले गेले असतानाही, जुन्या सुमारे ५० रोहित्रांवर प्रत्येकी तब्बल अडीच कोटींचा खर्च दाखविला गेला. त्यावर तांत्रिक आॅडिटर्सने गंभीर स्वरूपाचे लेखा आक्षेप नोंदविले आहेत.