शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

राज ठाकरेंच्या भाषणाच्यावेळी वीज गेली, नेटिझन्स भाजपावर भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 16:02 IST

एलफिन्स्टन रेल्वे स्टेशन पुलावरील चेंगराचेंगरीनंतर मुंबईतील लोकल वाहतूक सुधारणांसाठी राज ठाकरे यांनी आज मुंबईतील मेट्रो येथे मोर्चा काढला. त्यांनी भाषणाला सुरुवात केल्यानंतत राज्यातील प्रमुख शहरातील लाईट गेली

ठळक मुद्देवीज घालवण्यात भाजपा सरकारचा हात आहेमुख्यमंत्री साहेब लाईट घालवून उपयोग नाही आमच्याकडे स्मार्टफोन आहेसरकारला विनंती आहे! लाईट घालवली आता इंटरनेट पण बंद करा

मुंबई- एलफिन्स्टन रेल्वे स्टेशन पुलावरील चेंगराचेंगरीनंतर मुंबईतील लोकल वाहतूक सुधारणांसाठी राज ठाकरे यांनी आज मुंबईतील मेट्रो येथे मोर्चा काढला. त्यांनी भाषणाला सुरुवात केल्यानंतत राज्यातील प्रमुख शहरातील लाईट गेली. ठाणे, डोंबवली, पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, सांगली-सातारा, सोलापूर सारख्या शहरात अनेक ठिकाणी बत्ती गुल झाली होती. या शहरातील तरुणांनी सोशल मीडियावर यावेळी संताप व्यक्त केला.

काही निवडक प्रतिक्रिया...

- एकटे राज ठाकरे बोलायला लागले तर एवढं घाबरले, जर उद्धव आणि राज एकत्र आले तर भाजपा राज्यातून संपेल.- वीज घालवण्यात भाजपा सरकारचा हात आहे. - मुख्यमंत्री साहेब लाईट घालवून उपयोग नाही आमच्याकडे स्मार्टफोन आहे.- सरकारला विनंती आहे! लाईट घालवली आता इंटरनेट पण बंद करा.- राज साहेबांनी केली हवा फुल सरकारची बत्ती गुल- कोंबडा झाकला म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही.- सगळ्या महाराष्ट्राची लाईट घालवली, राज ठाकरे बोलायला लागले की तुम्ही घाबरलात का?- राज ठाकरेला घाबरले का?- भाषणं ऐकतील म्हणून लाईट घालवली...- लाईट घालवली सरकारचा रडीचा डाव

राज ठाकरे यांनीही आपल्या भाषणात या बत्ती गुलचा उल्लेख केला आणि वीज घालवून काही होणार नाही, विरोधाचा सूर्य हा उगवणारच असे ठासून सांगितले.

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेMNS Santap Morchaमनसे संताप मोर्चाElphinstone Stampedeएलफिन्स्टन चेंगराचेंगरी