शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राज ठाकरेंच्या भाषणाच्यावेळी वीज गेली, नेटिझन्स भाजपावर भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 16:02 IST

एलफिन्स्टन रेल्वे स्टेशन पुलावरील चेंगराचेंगरीनंतर मुंबईतील लोकल वाहतूक सुधारणांसाठी राज ठाकरे यांनी आज मुंबईतील मेट्रो येथे मोर्चा काढला. त्यांनी भाषणाला सुरुवात केल्यानंतत राज्यातील प्रमुख शहरातील लाईट गेली

ठळक मुद्देवीज घालवण्यात भाजपा सरकारचा हात आहेमुख्यमंत्री साहेब लाईट घालवून उपयोग नाही आमच्याकडे स्मार्टफोन आहेसरकारला विनंती आहे! लाईट घालवली आता इंटरनेट पण बंद करा

मुंबई- एलफिन्स्टन रेल्वे स्टेशन पुलावरील चेंगराचेंगरीनंतर मुंबईतील लोकल वाहतूक सुधारणांसाठी राज ठाकरे यांनी आज मुंबईतील मेट्रो येथे मोर्चा काढला. त्यांनी भाषणाला सुरुवात केल्यानंतत राज्यातील प्रमुख शहरातील लाईट गेली. ठाणे, डोंबवली, पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, सांगली-सातारा, सोलापूर सारख्या शहरात अनेक ठिकाणी बत्ती गुल झाली होती. या शहरातील तरुणांनी सोशल मीडियावर यावेळी संताप व्यक्त केला.

काही निवडक प्रतिक्रिया...

- एकटे राज ठाकरे बोलायला लागले तर एवढं घाबरले, जर उद्धव आणि राज एकत्र आले तर भाजपा राज्यातून संपेल.- वीज घालवण्यात भाजपा सरकारचा हात आहे. - मुख्यमंत्री साहेब लाईट घालवून उपयोग नाही आमच्याकडे स्मार्टफोन आहे.- सरकारला विनंती आहे! लाईट घालवली आता इंटरनेट पण बंद करा.- राज साहेबांनी केली हवा फुल सरकारची बत्ती गुल- कोंबडा झाकला म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही.- सगळ्या महाराष्ट्राची लाईट घालवली, राज ठाकरे बोलायला लागले की तुम्ही घाबरलात का?- राज ठाकरेला घाबरले का?- भाषणं ऐकतील म्हणून लाईट घालवली...- लाईट घालवली सरकारचा रडीचा डाव

राज ठाकरे यांनीही आपल्या भाषणात या बत्ती गुलचा उल्लेख केला आणि वीज घालवून काही होणार नाही, विरोधाचा सूर्य हा उगवणारच असे ठासून सांगितले.

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेMNS Santap Morchaमनसे संताप मोर्चाElphinstone Stampedeएलफिन्स्टन चेंगराचेंगरी