शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

दुबईचे विमान १५ तास लटकले; प्रवासी संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 15:00 IST

...संतप्त प्रवाशांनी सोशल मीडियावरून संतापाला वाट मोकळी करून दिली. 

मुंबई : मुंबईतून दुबईला जाणाऱ्या आणि दुबईतून मुंबईला येणाऱ्या एअर इंडिया कंपनीच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मुंबई आणि दुबई या दोन्ही विमानतळांवरप्रवासी तब्बल १५ तास लटकले होते. संतप्त प्रवाशांनी सोशल मीडियावरून संतापाला वाट मोकळी करून दिली. 

उपलब्ध माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेआठ वाजता एअर इंडियाचे विमान मुंबईतून दुबईला जाणार होते. मात्र, ऐनवेळी विमानामध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यामुळे विमानाच्या उड्डाणाच्या वेळेचे पुनर्नियोजन करण्यात आले. अशा परिस्थितीत दुसऱ्या विमानाची सोय करून प्रवाशांना सोडणे अपेक्षित होते. मात्र, त्यावेळी कंपनीकडे दुसरे विमानच नसल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला. रात्री दीडच्या दरम्यान विमानाने मुंबईतून उड्डाण केले. त्याचवेळी दुबईतून मुंबईला रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी उडणारे विमान रविवारी दुपारी ४ वाजून २० मिनिटांनी उडाले. त्यामुळे तिथेही प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

टॅग्स :airplaneविमानpassengerप्रवासी