शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

दुबईचे विमान १५ तास लटकले; प्रवासी संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 15:00 IST

...संतप्त प्रवाशांनी सोशल मीडियावरून संतापाला वाट मोकळी करून दिली. 

मुंबई : मुंबईतून दुबईला जाणाऱ्या आणि दुबईतून मुंबईला येणाऱ्या एअर इंडिया कंपनीच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मुंबई आणि दुबई या दोन्ही विमानतळांवरप्रवासी तब्बल १५ तास लटकले होते. संतप्त प्रवाशांनी सोशल मीडियावरून संतापाला वाट मोकळी करून दिली. 

उपलब्ध माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेआठ वाजता एअर इंडियाचे विमान मुंबईतून दुबईला जाणार होते. मात्र, ऐनवेळी विमानामध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यामुळे विमानाच्या उड्डाणाच्या वेळेचे पुनर्नियोजन करण्यात आले. अशा परिस्थितीत दुसऱ्या विमानाची सोय करून प्रवाशांना सोडणे अपेक्षित होते. मात्र, त्यावेळी कंपनीकडे दुसरे विमानच नसल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला. रात्री दीडच्या दरम्यान विमानाने मुंबईतून उड्डाण केले. त्याचवेळी दुबईतून मुंबईला रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी उडणारे विमान रविवारी दुपारी ४ वाजून २० मिनिटांनी उडाले. त्यामुळे तिथेही प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

टॅग्स :airplaneविमानpassengerप्रवासी