शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सरकारस्थापनेच्या हालचाली; ४४ आमदारांच्या पाठिंब्याचा दावा अन् २२ आमदारांच्या सह्यांचे पत्र राज्यपालांकडे...
2
ठाकरे गटाला मोठे खिंडार; नाशिकमधील माजी आमदारांचा उद्धवसेनेला रामराम, शिंदे गटात प्रवेश
3
निस्सान भारत सोडणार? अफवांच्या हिंदोळ्यावर निस्सानने मॅग्नाईट सीएनजी लाँच केली...
4
नक्षलवाद्यांनी लुटला हजारो किलो स्फोटकांनी भरलेला ट्रक, ओडिशामधील धक्कादायक घटना
5
'मला गोळ्या घाला आणि इथेच जमिनीत पुरा'; शेख हसीना लष्करी अधिकाऱ्याला असं का बोलल्या?
6
"...तर राहुल गांधींना काळं फासू’’, सावरकरांच्या अवमानाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाच्या नेत्याचा इशारा
7
'ऑपरेशन सिंदूर आठवडाभर सुरू ठेवलं असतं तर...', बलुचिस्तानच्या नेत्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
8
IPL 2025: BCCI चा दणका! 'शतकवीर' ऋषभ पंतसह LSGच्या सर्व खेळाडूंना लाखोंचा दंड, कारण काय?
9
"तोंडावर थुंकला, पोटात लाथा मारल्या, मान धरली अन्..."; अभिनेत्रीला नवऱ्याने केलेली मारहाण
10
उत्तर प्रदेशात 24 तासांत 10 चकमकी; 8 शहरांमध्ये कारवाई, गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण...
11
"तू गोरी नाहीयेस, डान्स करू नकोस", अमृता सुभाषला करावा लागला वर्णभेदाचा सामना, म्हणाली- "शाळेतल्या बाईंनी..."
12
“अशी भाषा सहन करणार नाही, राहुल गांधी अन् काँग्रेस भ्याड धमकीला घाबरत नाही”: हर्षवर्धन सपकाळ
13
Mumbai: प्रत्येकाला एक दिवस मरायचे आहे, मग आपण का जगतोय? अल्पवयीन मुलीची ४५व्या मजल्यावरून उडी
14
परदेशी विद्यार्थी गेले तर अमेरिकेची अर्थव्यवस्था.., रघुराम राजन यांचा डोनाल्ड ट्रम्पना इशारा
15
लोकसभेला प्रस्ताव नाकारलेला; कमल हसन राज्यसभेवर जाणार? डीएमकेने एक जागा सोडली
16
Video: दिग्वेश राठीने भरमैदानात केलं असं काही... विराट कोहली, ऋषभ पंत दोघांनाही हसू अनावर
17
केवळ टेकच नाही तर HR प्रोफेशनल्सचीही नोकरी खाऊ लागला AI; IBM नं ८००० कर्मचाऱ्यांना काढलं
18
कोरोनाच्या दोन नव्या व्हेरियंटवर जुनीच लस प्रभावी ठरेल का? तज्ज्ञ म्हणतात...
19
आता घरबसल्या होईल मालमत्ता नोंदणी! ११७ वर्षांचा जुना कायदा होणार रद्द, काय असणार नवीन नियम?
20
“पाकमध्ये तुम्हाला पाठवायचे की मोदींना, POK घेण्याचे पुढे काय झाले?”: राऊतांचा राणेंना सवाल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे पुनर्मुद्रण

By admin | Updated: October 9, 2016 02:11 IST

राज्य सरकारचा उपक्रम म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लेखन प्रकाशित केले जाते.

मुंबई : राज्य सरकारचा उपक्रम म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लेखन प्रकाशित केले जाते. आतापर्यंत समितीच्या वतीने एकूण २४ खंड प्रकाशित करण्यात आले असून, त्यापैकी दोन खंड मराठी तर उर्वरित खंड इंग्रजीमध्ये आहेत. डॉ. आंबेडकर यांची साहित्य संपदा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी आणि त्यांच्या विचारांचा प्रसार व्हावा म्हणून या ग्रंथाची किंमत कमी ठेवण्यात आली आहे. हे वर्ष डॉ. आंबेडकर यांचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून सरकार साजरे करत आहेत. यानिमित्ताने आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या ग्रंथांचे पुनर्मुद्रण आणि नवे ग्रंथ समितीतर्फे प्रकाशित होत आहेत, अशी माहिती समितीचे सदस्य सचिव प्रा. अविनाश डोळस यांनी दिली. (प्रतिनिधी)