शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

डाॅक्टरच्या चिठ्ठीशिवाय मास्क विकू नये ; अन्न व औषध विभागाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 20:07 IST

काेराेनाची रुग्ण देशात आढळल्यानंतर आता नागरिकांकडून माेठ्याप्रमाणावर खबरदारी घेण्यात येत आहे.

पुणे : काेराेनाचे रुग्ण भारतात आढळल्याने देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. देशात काेराेनाचे 30 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सर्वचस्तरातून काेराेनाला राेखण्यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. या राेगाच्या पार्श्वभूमिवर गर्दी हाेणारे सामाजिक कार्यक्रम पुढे ढकलण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. मास्कची हाेणारी साठेबाजी राेखण्यासाठी देखील आता उपाययाेजना करण्यात येत आहेत. 

देशात काेराेना बाधित रुग्णांची संख्या तीसवर जाऊन पाेहचल्याने सर्वत्र काळजीचे वातावरण आहे. नागरिकांकडून काेराेनापासून वाचण्यासाठी मास्कचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी या मास्कचा तुटवडा असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात काेराेेनाचा एकही रुग्ण अद्याप तपासणीतून समाेर आला नसल्याने सध्यातरी मास्क वापरण्याची गरज नसल्याचे प्रशासनाकडून वारंवार स्पष्ट करण्यात आले आहे. अनेक दुकानदारांकडून या मास्कची साठेबाजी करण्यात येत असल्याने या मास्कची किंमत दाेनशे ते तीनशे रुपयांपर्यंत जाऊन पाेहचली आहे. त्यामुळे मास्कची साठेबाजी राेखण्यासाठी औषध दुकानदारांनी डाॅक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मास्क विकू नये असे निर्देश राज्याच्या अन्न व औषध विभागाकडून देण्यात आले आहेत. 

दरम्यान ६ मार्चपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर  ६८४ विमानांमधील  ८३,५१६ प्रवासी तपासण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन सूचनेनुसार सर्व करोना बाधित देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता राज्यात पुणे व नागपूर विमानतळावर देखील स्क्रिनिंग सुरू झाले आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाPuneपुणेHealthआरोग्य