शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

वातावरणातील बदल अन् करपा रोगमुळे कांदा उत्पादनात घट; भाव नसल्याने शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2023 12:38 IST

शेतकऱ्याचे जीवनच संकटाच असल्याची खंत कांदा उत्पादक शेतकरी यांनी बोलून दाखविले. 

चोपडा तालुक्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. परंतु गेल्या काही दिवसापूर्वी अवकाळी पाऊस ढगाळ वातावरण यामुळे कांदा पिकावर करपा रोगाच्या प्रादुर्भाव झाल्याने कांदा उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झालेली आहे. 

या वातावरण बदलामुळे कांद्याची गोलाईत लहान मोठा आकार झाला आहे. त्याचबरोबर कांद्याला भाव नसल्याने जो लागलेला खर्च आहे तो देखील निघेल की नाही, अशी चिंता कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेले आहे. जर अवकाळी पाऊस ढगाळ वातावरण तालुक्यात आले नसते तर कांदा उत्पादनात वाढ झाली असती आणि शेतकऱ्याच्या लागलेला खर्च तो देखील निघाला असता, शेतकऱ्याचे जीवनच संकटाच असल्याची खंत कांदा उत्पादक शेतकरी यांनी बोलून दाखविले.  

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी