शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

दावोस परिषदेमुळे येणार  १८ देशांमधून थेट गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 10:13 IST

मुंबई : दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने ३१ लाख २५ हजार ८८२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले ...

मुंबई : दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने ३१ लाख २५ हजार ८८२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत. त्यामुळे १८ देशांमधून थेट परकीय गुंतवणूक राज्यात येईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.

दावोस येथील गुंतवणुकीचा एक भाग म्हणून टाटा समूहासोबत मुंबईजवळ देशातील पहिली ‘इनोव्हेशन सिटी’ उभारण्याचा प्रस्ताव आहे. रायगड-पेण ग्रोथ सेंटर विकसित करण्यात येईल, असे सामंत म्हणाले.

महाराष्ट्राला डिजिटल कॅपिटल बनविणारकृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील जागतिक कंपनी एनव्हिडियासोबत झालेल्या चर्चेमधून महाराष्ट्राला ‘डिजिटल कॅपिटल’ बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडणार आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हे आणि शहरांसाठी वातावरणीय कृती आराखडे तयार करण्यात येत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करणे आणि पर्यावरणपूरक विकासाला चालना देण्यासाठी सरकार आवश्यक उपाययोजना करणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Davos Investment to Bring Direct Investment from 18 Countries

Web Summary : Maharashtra secured ₹31.25 lakh crore investment agreements at Davos, attracting foreign investment from 18 countries. An Innovation City near Mumbai and a Raigad growth center are planned. The state aims to become a digital capital, focusing on AI and sustainable development.
टॅग्स :Uday Samantउदय सामंतShiv Senaशिवसेना