शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राज्यात मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 03:10 IST

विदर्भ-मराठवाड्यात हजेरी; पत्रे उडाले, झाडे कोसळली, फळबागा झोपल्या

नांदेड/अहमदनगर : विदर्भ-मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागात मंगळवारी झालेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. वादळाने घरावरचे पत्रे उडून गेले असून झाडेही उन्मळून पडली. फळबागा झोपल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.उमरी (जि़ नांदेड) येथे मंगळवारी सायंकाळी अचानक विजेच्या कडकडाटासह वादळी वारा व पावसाला सुरुवात झाली. अनेकांचे हातगाडे व त्यावरील साहित्य नाहीसे झाले. शहरात अनेक घरांवरील पत्रे उडाली. वीज पुरवठा खंडित झाल्याने सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले.

उमरी रेल्वे स्थानकातील व बसस्थानकाचे छत उडाले. तसेच छताचे पंखे मोडून खाली पडले. पिंपळाचे एक झाड उन्मळून खाली पडले. वाºयाचा दाब एवढा मोठा होता की, शहरात अनेक घरावरील पाण्याच्या टाक्या उडून गेल्या. तसेच सोलारचे पॅनल उडून गेले. तळेगाव व परिसरात विजेचे खांब पडल्याने नुकसान झाल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.

चार जनावरे दगावलीअहमदनगरमधील जामखेड तालुक्यातील हळगाव व आघी गावांमध्ये वादळी, पावसामुळे चारा छावण्यांमधील जनावरांचे छप्पर उडून गेले. वीज पडून दोन बैल व दोन गायींचा मृत्यू झाला. आघी येथील पाच घरांवरील पत्रे उडून गेल्यामुळे त्यांचे संसार उघड्यावर आले. अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले.

केळी बागांचे नुकसानपरभणी जिल्ह्यात मंगळवारी रात्री वादळी वाºयांसह झालेल्या पावसामुळे पाथरी, मानवत व जिंतूर तालुक्यांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वीज पडून तीन जनावरांचा मृत्यू झाला आहे़ पाथरी तालुक्यातील लिंबा, विटा बु़, बाबूलतार या गावांमध्ये घरांवरील पत्रे उडून गेले़

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी