शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

Cyclone Nisarga: चक्रीवादळ अलिबागच्या किना-यावर धडकले; पुढचे २-३ तास महत्त्वाचे- बाळासाहेब थोरात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 16:50 IST

Cyclone Nisarga: मुंबई जवळून जाताना वादळाचा वेग वाढू शकतो, त्यामुळे पुढचे २-३ तास महत्वाचे आहेत, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. 

मुंबईः राज्यावर कोरोनापाठोपाठ निसर्ग चक्रीवादळाचं संकटही आलं आहे. या वादळामुळे अलिबाग, रायगड, मुंबई, ठाण्याच्या पश्चिम किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचणार आहे. राज्य सरकारने या संकटाचा सामना करत अनेकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे. एनडीआरएफ, भारतीय तटरक्षक दलाच्या टीम तैनात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जनतेला सतर्कतेचा आवाहन केलं आहे. रायगड जिल्ह्यातून वादळ पुढे सरकत असून, मुंबईच्या जवळून नाशिकमार्गे उत्तर महाराष्ट्रात प्रवेश करण्याची शक्यता आहे. मुंबई जवळून जाताना वादळाचा वेग वाढू शकतो, त्यामुळे पुढचे २-३ तास महत्वाचे आहेत, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. निसर्ग वादळामुळे रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडलेली आहे, बऱ्याच इमारतींवरील छपरे उडून गेली आहेत. काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. आत्तापर्यंत जीवितहानी कुठेही झालेली नाही. परिस्थिती या क्षणापर्यंत नियंत्रणात आहे. अलिबागजवळ समुद्र किना-यावर धडकले असून, त्याचा वेग ताशी १०० - ११० किमी आहे. अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. स्थानिक प्रशासन व NDRF मदत, बचावकार्यासाठी सज्ज आहेत. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि सुरक्षित ठिकाणी थांबावे. मी जिल्हाधिका-यांच्या संपर्कात असून प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे.  चक्रीवादळानं काही तासांपूर्वीच महाराष्ट्राच्या भूमीवर प्रवेश केलेला आहे. अलिबाग आणि रायगड जिल्ह्यातून ते वादळ पुढे जात आहे. या वादळाचा  ताशी वेग १०० किलोमीटरपेक्षा जास्त असून, ११० किमी  असल्याचा सांगितला जातो आहे. झाडं कोसळतायत, काही छतांचे पत्रे उडतायत ही स्थिती आहे. पण प्रशासन अलर्ट आहे. एनडीआरएफचे जवान बचावकार्य करत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांची आताच बोललो, तेसुद्धा चांगलं काम करत आहेत. वादळ जात असताना जीवितहानी होऊ नये, याची पूर्ण काळजी आपण  घेतो आहोत, असंही बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा

मोदींच्या मंत्रिमंडळाची दोन अध्यादेशांना मंजुरी; शेतकऱ्यांसाठी 'एक देश एक बाजार' धोरण 

लडाख भारताचा अविभाज्य भाग, सीमेवर शांती महत्त्वाची; तिबेटच्या निर्वासित पीएमचा चीनवर हल्लाबोल

Cyclone Nisarga: संकटाच्या छाताडावरती चाल करून जायचंय, उद्धव ठाकरेंचा जनतेला कानमंत्र 

Cyclone Nisarga: उद्यापासून २ दिवस घराबाहेर पडायचं नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगितला निसर्गाचा धोका

Nisarga Cyclone: निसर्ग चक्रीवादळाचा पावणे दाेन लाख लोकांना फटका बसणार?; 60 हजार जणांना स्थलांतरित करणार

 

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातCyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळcycloneचक्रीवादळ