शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सायबर गुन्हे रोखण्यासाठी सायबर सुरक्षा प्रकल्प, मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण; सतेज पाटील यांनी उपस्थित केला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 12:06 IST

आर्थिक गैरव्यवहारांच्या तुलनेत सायबर आर्थिक गुन्ह्यांमध्ये तीनपट वाढ झाल्यामुळे बँक खातेधारक चिंताग्रस्त

कोल्हापूर : बॅंकिग क्षेत्रात वाढत असलेले सायबर गुन्हे रोखण्याकरिता शासनाने कोणती कार्यवाही किंवा उपाययोजना केली आहे असा प्रश्न विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केला. यावर मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाने अत्याधुनिक तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ आणि संसाधनांनी युक्त अशा उपाययोजनांचा समावेश असलेला महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प कार्यान्वित केला असल्याचे सांगितले.राज्यात बँकिग क्षेत्रातील आर्थिक गैरव्यवहारांमुळे सामान्य खातेधारक चिंताग्रस्त झाले असून यामुळे अनेक खातेधारकांचे पैसे बँकामध्ये अडकले आहेत. सध्या आर्थिक गैरव्यवहारांच्या तुलनेत सायबर आर्थिक गुन्ह्यांमध्ये तीनपट वाढ झाल्यामुळे बँक खातेधारक चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात वाढत असलेले सायबर गुन्हे रोखण्याकरिता शासनाने कोणती कार्यवाही केली असा प्रश्न आमदार पाटील यांनी उपस्थित केला.मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य शासनाने सायबर फसवणुकीला बळी पडणाऱ्या नागरिकांना विशेषतः महिला, बालके व ज्येष्ठ नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून अत्याधुनिक तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ आणि संसाधनांनी युक्त अशा उपाय योजनांचा समावेश असलेला महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प कार्यान्वित केला असल्याचं सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Cyber Security Project Launched to Curb Cyber Crimes: CM

Web Summary : CM announced the Maharashtra Cyber Security Project to combat rising cybercrimes targeting vulnerable citizens. Satej Patil questioned measures against banking cyber fraud, highlighting increased financial cybercrimes causing public concern. The project uses advanced tech and skilled personnel.