शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

सव्वा लाख हेक्टरवरील पिके भुईसपाट; विदर्भ, मराठवाड्यात पुन्हा गारपिटीचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 05:34 IST

राज्यात दोन दिवसांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ११ जिल्ह्यांतील सुमारे ५० तालुक्यांमधील १,0८६ गावांमधील १ लाख २४ हजार २९४ हेक्टरवरील पिके भुईसपाट झाली आहेत. सोमवारी नांदेड, हिंगोली, परभणी, वाशिम तसेच यवतमाळ जिल्ह्यांतील काही भागांत पुन्हा गारपीट झाली. बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे.

मुंबई : राज्यात दोन दिवसांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ११ जिल्ह्यांतील सुमारे ५० तालुक्यांमधील १,0८६ गावांमधील १ लाख २४ हजार २९४ हेक्टरवरील पिके भुईसपाट झाली आहेत. सोमवारी नांदेड, हिंगोली, परभणी, वाशिम तसेच यवतमाळ जिल्ह्यांतील काही भागांत पुन्हा गारपीट झाली. बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे.पुढील ४८ तासांमध्ये विदर्भात विशेषत: अमरावती आणि नागपूर विभाग व मराठवाड्याच्या बहुतांश भागात पुन्हा गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. बुलडाणा, अमरावती, जालना जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे. क्षेत्रिय स्तरावरुन पुढील दोन ते तीन दिवसांत नुकसानीचा परिपूर्ण अहवाल प्राप्त होईल, असे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले. सोमवारी बाधित जिल्ह्यांमध्ये कृषी अधिकाºयांनी पाहणी केली.११ जिल्ह्यांमध्ये नुकसानबुलडाणा, अमरावती, अकोला, वाशिम, बीड, जालना, परभणी, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, जळगावहनुमान चालिसा हा गारपिटीवर उतारा!पुढील चार-पाच दिवस गारपीट व मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्यानंतर या संकटातून वाचण्यासाठी मध्य प्रदेशच्या सिहोरमधील भाजपाचे नेते व माजी आमदार रमेश सक्सेना यांनी शेतकºयांना हनुमान चालिसाचा सामुहिक पाठ करण्याचा अजब सल्ला दिला. प्रत्येक गावात दररोज एक तास या प्रमाणे पाच दिवस हनुमान चालिसाचा सामुहिक पाठ केला तर कोणत्याही नैसर्गिक आपत्ती फिरकू शकणार नाही, असा दावा त्यांनी केला.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रRainपाऊस