शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

सव्वा लाख हेक्टरवरील पिके भुईसपाट; विदर्भ, मराठवाड्यात पुन्हा गारपिटीचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 05:34 IST

राज्यात दोन दिवसांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ११ जिल्ह्यांतील सुमारे ५० तालुक्यांमधील १,0८६ गावांमधील १ लाख २४ हजार २९४ हेक्टरवरील पिके भुईसपाट झाली आहेत. सोमवारी नांदेड, हिंगोली, परभणी, वाशिम तसेच यवतमाळ जिल्ह्यांतील काही भागांत पुन्हा गारपीट झाली. बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे.

मुंबई : राज्यात दोन दिवसांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ११ जिल्ह्यांतील सुमारे ५० तालुक्यांमधील १,0८६ गावांमधील १ लाख २४ हजार २९४ हेक्टरवरील पिके भुईसपाट झाली आहेत. सोमवारी नांदेड, हिंगोली, परभणी, वाशिम तसेच यवतमाळ जिल्ह्यांतील काही भागांत पुन्हा गारपीट झाली. बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे.पुढील ४८ तासांमध्ये विदर्भात विशेषत: अमरावती आणि नागपूर विभाग व मराठवाड्याच्या बहुतांश भागात पुन्हा गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. बुलडाणा, अमरावती, जालना जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे. क्षेत्रिय स्तरावरुन पुढील दोन ते तीन दिवसांत नुकसानीचा परिपूर्ण अहवाल प्राप्त होईल, असे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले. सोमवारी बाधित जिल्ह्यांमध्ये कृषी अधिकाºयांनी पाहणी केली.११ जिल्ह्यांमध्ये नुकसानबुलडाणा, अमरावती, अकोला, वाशिम, बीड, जालना, परभणी, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, जळगावहनुमान चालिसा हा गारपिटीवर उतारा!पुढील चार-पाच दिवस गारपीट व मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्यानंतर या संकटातून वाचण्यासाठी मध्य प्रदेशच्या सिहोरमधील भाजपाचे नेते व माजी आमदार रमेश सक्सेना यांनी शेतकºयांना हनुमान चालिसाचा सामुहिक पाठ करण्याचा अजब सल्ला दिला. प्रत्येक गावात दररोज एक तास या प्रमाणे पाच दिवस हनुमान चालिसाचा सामुहिक पाठ केला तर कोणत्याही नैसर्गिक आपत्ती फिरकू शकणार नाही, असा दावा त्यांनी केला.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रRainपाऊस