शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मिसाबंदींना पेन्शन देण्यावरून टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 6:17 AM

आणीबाणीतील मिसाबंदींना मासिक १० हजार रुपये पेन्शन देण्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले असून या योजनेतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना वगळण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

मुंबई : आणीबाणीतील मिसाबंदींना मासिक १० हजार रुपये पेन्शन देण्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले असून या योजनेतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना वगळण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. तर हा निर्णय शिवसेनेला मान्य आहे का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.सरकारचा हा निर्णय म्हणजे स्वातंत्र्य चळवळ आणि त्या लढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांचा अवमान आहे. स्वातंत्र्य लढ्यात कोणतेही योगदान नसणारे आणि ब्रिटिशांची चापलूसी करणारे आता समाजात सहानुभूती मिळवण्याचा फुटकळ प्रयत्न करत आहेत. इतिहास बदलण्याचा हा घातकी डाव आहे, अशी टीका खा.चव्हाण यांनी केली आहे. तत्कालिन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी आणिबाणीला पाठिंबा दिला होता, याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले. तर बाळासाहेब ठाकरे यांनीही आणीबाणीचे केलेले समर्थन केले होते. त्यामुळे शिवसेनेला सरकारचा हा निर्णय मान्य आहे का, असा सवाल नवाब मलिक यांनी केला.आणीबाणीत हाजी मस्तान, मिर्झा, सुकरनारायणन बखियासारखे स्मगलरही मिसाखाली तुरुंगात होते. मग अशांनाही पेन्शन देणार का, असेही मलिक म्हणाले.

टॅग्स :Governmentसरकारnewsबातम्या