शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

Coronavirus Update : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ; मृत्यूंचा आकडाही वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 21:40 IST

Coronavirus In Maharashtra : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ.

ठळक मुद्देराज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ.८९५ रुग्णांचा कोरोनामुळे झाला मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. परंतु सोमवारी कोरोनाबाधितांची संख्या तुलनेनं कमी प्रमाणात वाढली होती. तर दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्याही अधिक होती. परंतु आता पुन्हा एकदा राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून गेल्या चोवीस तासांत राज्यात ६६,३५८ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे कोरोनामुळे झालेल्या मृतांच्या संख्येतही वाढ झाली. गेल्या चोवीस तासांत राज्यात ८९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.एकीकडे गेल्या चोवीस तासांत राज्यात ६६,३५८ नव्या रुग्णांची वाढ झाली, तर दुसरीकडे ६७,७५२ जणांनी कोरोनावर मात केली. राज्यात सध्या ६,७२,४३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ८३.२१ टक्क्यांवर पोहोचला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ३६,६९,५४८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.मुंबईत कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त अधिकगेल्या चोवीस तासांत मुंबईत ४,०१४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर याच्या दुपटीपेक्षा अधिक लोकांनी कोरोनावर मात केली. गेल्या चोवीस तासांत मुंबईत ८,२४० जणांनी कोरोनावर मात केली. सध्या राज्यात ६६,०४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर आता ८७ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रुग्ण दुपटीता कालावधी ६८ दिवस इतका झाला आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबई