शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Unlock: राज्यात दिवाळीपूर्वी संपूर्ण अनलॉक! वाचा काय सुरु अन् काय बंद राहणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2020 06:51 IST

Coronavirus, Maharashtra unlock News:अनलॉक-५ मध्ये चार लाख रेस्टॉरंट-बार, रेल्वे सुरू झाली. नोव्हेंबरअखेरपर्यंत शाळा, महाविद्यालय, धार्मिक स्थळे आणि व्यायाम शाळा उघडण्यास परवागनी देण्यात येणार असल्याचे टोपे म्हणाले.

अहमदनगर/मुंबई : लॉकडाऊनचा विषय आता राहिलेला नाही. राज्यात टप्प्याटप्प्याने शाळा, कॉलेज, धार्मिक स्थळे, व्यायामशाळा उघडण्यात येतील. काही बाबी आॅक्टोबरअखेरपर्यंत अनलॉक होतील. दिवाळीपूर्वी वा नोव्हेंबरअखेरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल, अशी अपेक्षा करू या, असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी अहमदनगर येथे सांगितले.

अनलॉक-५ मध्ये चार लाख रेस्टॉरंट-बार, रेल्वे सुरू झाली. नोव्हेंबरअखेरपर्यंत शाळा, महाविद्यालय, धार्मिक स्थळे आणि व्यायाम शाळा उघडण्यास परवागनी देण्यात येणार असल्याचे टोपे म्हणाले. कोरोनाची साथ पुन्हा वेगाने आलीच तर राज्यातील आरोग्य यंत्रणा तेवढी पुरेशी नसेल. एकाचवेळी सर्वच अनलॉक करण्याची मुख्यमंत्र्यांची इच्छा नाही. त्यामुळे मुख्यमंत्री अनलॉकच्या निर्णयाबाबत जपून पावले टाकत आहेत. सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून सर्व निर्णय राज्य सरकार घेत आहे. - राजेश टोपे, आरोग्यमंत्रीकाय काय सुरू होणार?लोकल रेल्वे सेवासर्व धार्मिक स्थळेव्यायामशाळाजलतरण तलावसिनेमा आणि नाट्यगृहेपरराज्यातील रेल्वे सेवाकाय बंद राहणार?शैक्षणिक संस्था, शाळा, कॉलेज आणि कोचिंग क्लासेस दिवाळीनंतरच सुरू होणारराजकीय, धार्मिक आणि सार्वजनिक सामाजिक कार्यक्रमसध्या कशाला परवानगी आहे?अत्यावश्यक वस्तूंच्या कारखान्याशिवाय अन्य उत्पादनाचे उद्योग ही सुरु करण्यास परवानगी. राज्यांतर्गत लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवा सुरु. ऑक्सिजन निर्मिती आणि वाहतुकीवर कसलेही निर्बंध नाही अनलॉक-५ मध्ये राज्य सरकारने नियम आणि अटींसह हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरु करण्यास परवानगी दिली. यासाठी राज्य सरकारने रेस्टॉरंट, बार आणि हॉटेल पुन्हा सुरु करण्यासाठी नियमावलीही जाहीर केली आहे. ५० टक्के क्षमतेने हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट्स सुरु करता येणार आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकRajesh Topeराजेश टोपे