शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

CoronaVirus: अजित पवारांच्या 'त्या' निर्णयानं सरकारी कर्मचाऱ्यांना सुखद धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 06:57 IST

१७ लाख राज्य सरकारी कर्मचारी आणि ६ लाख सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एप्रिलचा पगार/निवृत्तीवेतन एकमुस्त देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला.

- यदु जोशीमुंबई : मंदी आणि लॉकडाउन यापायी ४० हजार कोटी रुपयांचा महसुली फटका राज्य शासनाला बसलेला असताना आणि नजीकच्या काळात आर्थिक घडी विस्कटलेली राहणार अशी स्थिती असताना १७ लाख राज्य सरकारी कर्मचारी आणि ६ लाख सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एप्रिलचा पगार/निवृत्तीवेतन एकमुस्त देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. राज्याची आर्थिक पत आणि कर्मचारी हिताचा मेळ त्यांनी साधला.राज्य शासन मार्चप्रमाणे एप्रिल, मेचा पगारदेखील दोन टप्प्यात देईल असे अधिकारी-कर्मचारी संघटनांना वाटत होते. अधिकारी महासंघाचे नेते ग. दि. कुलथे यांनी तसे सूतोवाचही केले होते. या पार्श्वभूमीवर एप्रिलचा पूर्ण पगार एकाचवेळी देण्याचा निर्णय घेऊन अजित पवार यांनी कर्मचारी अधिकाऱ्यांना सुखद धक्का दिला.एप्रिलचा पगार पूर्ण पगार देताना शासनाची आर्थिक कसरत नक्कीच होणार आहे कारण त्यासाठी १२ हजार कोटी रुपये लागतील. तरीही शासनाने हा निर्णय का घेतला याची वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत. शासनाकडे एक महिनाच नव्हे तर दुसºया महिन्यातही पूर्ण पगार द्यायला पैसा नाही, असे चित्र त्यातून निर्माण झाले असते. अशावेळी वित्तीय संस्थांनी राज्याला कर्ज देण्याबाबत मागेपुढे पाहिले असते. वित्तीय संस्थांच्या दृष्टीने राज्याचे रेटिंग कमी झाले असते.त्यातून राज्याला कर्ज मिळण्याबाबत अडचणी निर्माण झाल्या असत्या वा व्याजदर जादा मोजावा लागला असता. या अडचणी उद्भवू नयेत म्हणून एकमुस्त पगाराचा निर्णय झाला.राज्यासमोर बिकट आर्थिक संकट असले तरी त्याची झळ कर्मचाºयांच्या पगारास लागोपाठ दुसºया महिन्यातदेखील बसणे योग्य वाटले नाही. राज्याकडे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी पैसे नाहीत असा संदेश जाणेदेखील चुकीचे आहे. म्हणूनही एकमुस्त पगार देण्याचा निर्णय घेतला.- अजित पवार, उपमुख्यमंत्री

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMantralayaमंत्रालयAjit Pawarअजित पवार