शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
2
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
3
वायकर, EVM ओटीपी मोबाईल प्रकरणावर निवडणूक आयोग थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार
4
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
5
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
6
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
7
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
8
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
9
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
10
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
11
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
12
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
13
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
14
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
15
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
16
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
17
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
18
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
19
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!

CoronaVirus News: दुसऱ्या लाटेचा इशारा महाराष्ट्रातून मिळाला होता, पण...; समोर आली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 9:54 AM

CoronaVirus News: तीन महिन्यांत राज्यातील रुग्ण संख्या ४० टक्क्यांनी घटली

- हरीश गुप्तानवी दिल्ली : कोविड-१९ साथीच्या दुसऱ्या लाटेचे संकेत फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातून मिळाले होते. तथापि, तेव्हा त्याकडे तज्ज्ञ अथवा सरकार यापैकी कोणीच लक्ष दिले नाही, असे हाती आलेल्या आकडेवारीवरून आता समोर आले आहे.१ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील रुग्णसंख्या १,९४८ होती, तर देशातील एकूण रुग्णसंख्या ८,५७९ इतकी होती. ही संख्या तशी कमी असली तरी देशाच्या तुलनेत महाराष्ट्रातील संसर्गाचा प्रमाण तब्ब्ल २२ टक्के होते.  त्यामुळे संख्या कमी दिसत असली तरी ती फसवी होती. कोविड पुन्हा डोके वर काढत होता. १ मार्च रोजी महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ६,३९७ झाली. देशाच्या रुग्णसंख्येच्या (१२,२७०) तुलनेत हे प्रमाण तब्बल ५२ टक्के होते. १ एप्रिलपर्यंत देश मोठ्या लाटेच्या विळख्यात सापडला होता. देशातील रुग्णंसख्या ६ पटीने वाढून ८१,३९८ झाली होती, तर महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ७ पटीने वाढून ४३,१८३ झाली होती. दिल्लीतील रुग्णसंख्या ३० दिवसांत १० पट, तर उत्तर प्रदेशातील रुग्णसंख्या तब्बल ३१ पट वाढली होती.

देशाच्या तुलनेत राज्यातील रुग्णसंख्या १२ टक्के१८ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ६८,६३७ आणि देशातील रुग्णसंख्या २,७४,९४४ झाली. हा महाराष्ट्रातील सर्वोच्च बिंदू होता; पण एकूण रुग्णांतील राज्याचे प्रमाण आता घटून २४.५६ टक्क्यांवर आले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील रुग्णसंख्या झपाट्याने घटू लागली. ६ मे रोजी भारतातील रुग्णसंख्या ४.१४ लाखांच्या सर्वोच्च बिंदूवर गेली, तेव्हा महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ६२,१९४ आणि प्रमाण १५ टक्के झाले. २८ मे रोजी महाराष्ट्र २०,७४० रुग्णांसह चौथ्या स्थानी आला. कर्नाटक (२२,८२३), केरळ (२२,३१८) आणि तामिळनाडू (३१,०७९) ही राज्ये महाराष्ट्राच्या पुढे आहेत. देशाच्या तुलनेत राज्यांतील रुग्णसंख्या आता केवळ १२ टक्के आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या