शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

CoronaVirus News : राज्यात ६ लाखांहून अधिक उपचाराधीन रुग्ण; ५८ हजार ९५२ रुग्ण, तर २७८ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 07:27 IST

CoronaVirus News: राज्यात दिवसभरात ३९ हजार ६२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत २९ लाख ५ हजार ७२१ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.२१ टक्क्यांवर आले आहे.

मुंबई : राज्यात बुधवारी ५८ हजार ९५२ रुग्ण आणि २७८ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ३५ लाख ७८ हजार १६० वर गेला असून, बळींची संख्या ५८ हजार ८०४ झाली आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांच्या संख्येने सहा लाखांचा टप्पा पार केला असून, सध्या ६ लाख १२ हजार ७० सक्रिय रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.राज्यात दिवसभरात ३९ हजार ६२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत २९ लाख ५ हजार ७२१ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.२१ टक्क्यांवर आले आहे. दिवसभरात नोंद झालेल्या २७८ मृत्यूंत मुंबई ५४, ठाणे मनपा १४, नवी मुंबई मनपा ७, कल्याण डोंबिवली मनपा ३, पालघर १, वसई-विरार मनपा १, नाशिक १२, नाशिक मनपा १२, अहमदनगर १०, अहमदनगर मनपा १९, जळगाव १, जळगाव मनपा ८, नंदुरबार १, पुणे २, पिंपरी चिंचवड मनपा ४, सोलापूर १, सोलापूर मनपा ३, सातारा १, कोल्हापूर १, सांगली १, सिंधुदुर्ग ३, रत्नागिरी १, औरंगाबाद मनपा २, जालना १, परभणी २, परभणी मनपा १, लातूर ५, लातूर मनपा १, उस्मानाबाद ११, बीड ८, नांदेड ८, नांदेड मनपा १३, अकोला २, अकोला मनपा ८, अमरावती ५, अमरावती मनपा १, यवतमाळ ४, बुलडाणा २, नागपूर ५, नागपूर मनपा १९, भंडारा १, गोंदिया ५, चंद्रपूर ४ इ. रुग्णांचा समावेश आहे.

देशाच्या तुलनेत राज्याचा मृत्यूदर अधिक- एकूण रुग्णसंख्येत ६१ टक्के पुरुष, तर ३९ टक्के महिला रुग्ण.- उपचाराधीन रुग्णसंख्येपैकी ९२ टक्के रुग्ण लक्षणेविरहित व सौम्य लक्षणे असलेले.- अतिदक्षता विभागाबाहेर ऑक्सिजनवर असणारे ५ टक्के रुग्ण.- सक्रिय रुग्णसंख्येपैकी ३ टक्के रुग्ण गंभीर अवस्थेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस