शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

Coronavirus जनता कर्फ्युवर इंदोरीकर महाराज बोललेच; म्हणाले ‘मी घरीच आहे’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 23:06 IST

उद्या हजारो रेल्वे, विमाने आणि देश बंद ठेवण्यात येणार आहे. लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई: देशावर कोरोनाच्या संकटाचे ढग दाटू लागल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्या, रविवारी जनता कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. यामुळे उद्या हजारो रेल्वे, विमाने आणि देश बंद ठेवण्यात येणार आहे. लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. यावर इंदोरीकर महाराजांनी मत मांडले आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना थोपविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. यामुळे सर्वांनी त्यांना सहकार्य करावे. आपले गावस शहर, देश या व्हायरसपासून दूर ठेवायचा असेल तर एकट्या दुकट्याने लढून चालणार नाही. प्रशासनही अपुरे पडणार आहे. आता सारी भिस्त सामान्यांवर असल्याचे इंदोरीकर महाराजांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

राज्यात ६३ जणांना कोरोना झाला आहे. जर कोरोनाला गावापासून लांब ठेवायचे असेल तर प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावी. ती गरजेचीच आहे. सर्वांचा लढा आहे तेव्हा सर्वांनी खबरदारी घ्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करा. घराबाहेर पडू नका, प्रवास टाळा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, असे आवाहन करताना आपले ३१ मार्चपर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मी घरीच आहे, तुम्हीही घरीच थांबा, बाहेर जाऊ नका असे आवाहन त्यांनी केले आहे.

पुन्हा शेअर कॅब? पुण्याची महिला वाशीला लग्नासाठी गेलेली; कोरोना पॉझिटिव्ह आढळली

देशभरात रुग्णांची संख्या ३०० पार; मोदींनी व्यक्त केली मोठी भीती

उद्या देशभरात 'जनता कर्फ्यू'; जाणून घ्या काय बंद, काय सुरू

गावाकडे निघालेल्या लाखो नागरिकांना पंतप्रधानांचा महत्त्वाचा संदेश; म्हणाले...

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याindurikar maharajइंदुरीकर महाराज