शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
3
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
4
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
5
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
6
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
7
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
8
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
9
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
10
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
11
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
12
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
13
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
14
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
15
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
16
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
17
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
19
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
20
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 

CoronaVirus: धोका वाढला! राज्यात दिवसभरात आढळले ४,८४१ रुग्ण; तर १९२ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 04:28 IST

राज्यातील रुग्णसंख्या १ लाख ४७ हजार ७४१ झाली असून, मृतांची संख्या ६,९३१ झाली आहे. सध्या राज्याचा मृत्यूदर ४.६९ टक्के असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.४२ टक्के आहे.

मुंबई : मागील काही दिवसांत राज्यात दिवसभरात ३ हजार रुग्णांचे निदान होत होते. मात्र लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सर्वत्र वर्दळ वाढल्याने रुग्ण निदानाची संख्या वाढू लागली. राज्यात गुरुवारी दिवसभरात ४ हजार ८४१ रुग्णांचे निदान झाले, तर १९२ मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत दिवसभरातील हे सर्वाधिक निदान आहे. त्यामुळे राज्यातील रुग्णसंख्या १ लाख ४७ हजार ७४१ झाली असून, मृतांची संख्या ६,९३१ झाली आहे. सध्या राज्याचा मृत्यूदर ४.६९ टक्के असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.४२ टक्के आहे.राज्यात सध्या ६३ हजार ३४२ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. राज्यात दिवसभरात १९२ मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी १०९ मृत्यू मागील ४८ तासांतील आहेत. तर उर्वरित ८३ मृत्यू गेल्या कालावधीतील आहेत. या १०९ मृत्यूंमध्ये मुंबई ५८, ठाणे मनपा ३, नवी मुंबई १, भिवंडी निजामपूर १, मीरा भार्इंदर १, वसई विरार मनपा २, रायगड १, जळगाव ४, जळगाव मनपा १, पुणे १, पुणे मनपा १६, पिंपरी चिंचवड मनपा ४, सातारा १, औरंगाबाद १०, अकोला १, अकोला मनपा १, बुलडाणा १ आणि इतर राज्य/ देशातील २ मृत्यूंचा समावेश आहे.राज्यात दिवसभरात ३,६६१ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत एकूण ७७,४५३ जण ‘कोविड’मुक्त झाले आहेत. आजपर्यंत पाठविलेल्या ८ लाख ४८ हजार २६ नमुन्यांपैकी १७.४२ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ५६ हजार ४२८ रुग्ण लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ३३ हजार ९५२ संस्थात्मक क्वारंटाइनध्ये आहेत.वर्ध्यात सर्वांत कमी रुग्णराज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत असून, सर्वांत कमी रुग्ण वर्धा जिल्ह्यात असल्याचे दिसून आले आहे. वर्धा जिल्ह्यात केवळ १५ रुग्णांची नोंद असून अवघे तीन सक्रीय रुग्ण आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस