शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

‘वांद्रे-कुर्ला’सारखी दहा संकुले उभारू

By admin | Updated: October 8, 2014 04:01 IST

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळे मुंबईचा आर्थिक विकास ठप्प झाला आहे. त्यामुळे मुंबई व परिसरातील तरुणांना रोजगार मिळत नाही

मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळे मुंबईचा आर्थिक विकास ठप्प झाला आहे. त्यामुळे मुंबई व परिसरातील तरुणांना रोजगार मिळत नाही. भारतीय जनता पार्टीचे सरकार राज्यात आल्यानंतर मुंबई व सभोवलतालच्या परिसरात वांद्रे-कुर्ला संकुलासारखी १० संकुले उभारू व त्याद्वारे तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिले.देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विलेपार्ले, धारावी व भिवंडी येथे भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ सभांचे आयोजन केले होते.फडणवीस म्हणाले की, गेल्या १५ वर्षांच्या दोन्ही काँग्रेसच्या राजवटीत मुंबईची अवस्था वाईट झाली आहे. येथे तरुणांना चांगला रोजगार मिळत नाही. मुंबईची आर्थिक वाढ थांबली आहे. येथे मोठी लोकसंख्या असल्याने आर्थिक उलाढाल चालू आहे. पण अशा रितीने फार काळ चालू शकत नाही. मुंबई हे सेवाक्षेत्राचे केंद्र होऊ शकते, पण त्यासाठी सरकारने सुविधा निर्माण केल्या नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)