शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
4
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
7
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
8
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिटकवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
9
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
10
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
11
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
12
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
13
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
14
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
15
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
16
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
18
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
19
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
20
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?

पुन्हा काँग्रेसचीच सत्ता

By admin | Updated: October 9, 2014 01:02 IST

महाराष्ट्र हा काँग्रेसचा गड राहिला आहे. महाराष्ट्रात येऊन नरेंद्र मोदी यांनी कितीही सभा घेतल्या तरी त्याचा परिणाम होणार नाही. कारण मोदी सरकारचा १०० दिवसाच्या कार्यकाळ महाराष्ट्राच्या

अशोक गहलोत यांचा दावा : बजेरियात सभानागपूर : महाराष्ट्र हा काँग्रेसचा गड राहिला आहे. महाराष्ट्रात येऊन नरेंद्र मोदी यांनी कितीही सभा घेतल्या तरी त्याचा परिणाम होणार नाही. कारण मोदी सरकारचा १०० दिवसाच्या कार्यकाळ महाराष्ट्राच्या जनतेने बघितला आहे. मोदी फक्त कामाचे मार्केटिंग करीत आहेत हे जनतेच्या लक्षात आले आहे. महाराष्ट्राच्या जनतेने नेहमीच काँग्रेसला साथ दिली आहे. यंदाही काँग्रेसलाच साथ देणार, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केला. मध्य नागपूर मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार अनिस अहमद यांच्या प्रचारार्थ बजेरिया येथे त्यांची सभा पार पडली. या सभेत त्यांनी मोदी सरकारचा चांगलाच समाचार घेतला तर काँग्रेसच्या ६५ वर्षाचा कामांचा आढावा जनतेपुढे मांडला. यावेळी काँग्रेस कमिटीचे सचिव बाला बच्चन, माजी खासदार विलास मुत्तेमवार, पीरिपाचे नेते जोगेंद्र कवाडे, मुन्ना ओझा, नगरसेवक दीपक पटेल, हर्षला साबळे, लक्ष्मीकांत दीक्षित, विशाल मुत्तेमवार, महासचिव अतुल कोटेचा, ताराचंद शर्मा, विश्वजित भगत उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना अनिस अहमद यांनी मध्य नागपुरात केलेल्या विकास कामांची जनतेला माहिती दिली. यावेळी आशिष दीक्षित, महेश श्रीवास, प्रज्ञा बडवाईक, डॉ. वामन कोंबाडे, दिनेश पारेक, सुनील , के. डी. गौर, संजय सागर, ममता वाजपेयी, कांता पराते, यशश्री नंदनवार, पुष्पा निमजे, जुल्फेकार भुट्टो, रितेश सोनी, गोपाल पट्टम, आतिक कुरेशी, लोकेश बडरीया अमित भय्या, सत्यपाल केवलरामानी, राजू महाजन, राजन नंदनकर, विवेक निकोसे, शांतीलाल गांधी, राजू चांदपूरकर, दिलशाद खान, इफ्तेकार अहमद आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)