शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’ हा तर स्वातंत्र्याचा दुसरा लढाच: बाळासाहेब थोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 07:47 IST

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचे महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात आगमन होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नांदेड :काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचे महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात आगमन होणार आहे. या यात्रेचा राज्यातील प्रवास नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातून होणार आहे. काँग्रेस नेत्यांनी यात्रा मार्गाची पाहणी करून रविवारी पत्रकारांशी संवाद साधला.  

विविधतेने नटलेल्या भारतासाठी ही ‘भारत जोडो यात्रा’ असून हा एकप्रकारे दुसरा स्वातंत्र्य लढाच आहे, असे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह मुक्कामांच्या स्थळांची पाहणी केली. 

भाजपचे ‘वंदे मातरम्’ तर काँग्रेसचे ‘जय बळीराजा’  

मुंबई : राज्यात ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणावे, असा आदेश शिंदे-भाजप सरकारने काढला आहे. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, ‘वंदे मातरम्’ला आमचा विरोध नाही. आपला देश कृषिप्रधान आहे. त्यामुळे अन्नदात्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी याच भावनेने ‘जय बळीराजा’ व ‘रामराम’ म्हणावे अशी आमची भूमिका आहे.भारत जोडो यात्रेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून भाजपचे नेते बिथरले आहेत. भाजपच्या नेत्यांचे संतुलन बिघडले असून त्याच निराश मानसिकतेतून ते टीका करत आहेत, असेही ते म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी