शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

२०१९ च्या तुलनेत गेल्या वर्षी अपघात घटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 09:18 IST

२०१९ च्या तुलनेत २०२१ मध्ये अपघातात तीन टक्के घट, मृत्यूमध्ये ५ टक्के वाढ झाल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली. २०१९ च्या तुलनेत २१ मध्ये जखमींची संख्या १२२ ने घटली. तर, ५५ मृत्यू वाढले आहेत. 

- नितीन जगताप, लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात वाढत्या वाहनांबरोबरच रस्ते अपघातही वाढले आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०२० मध्ये २६६३ अपघात झाले आहेत. यात ११८० जणांचा मृत्यू झाला आहे. २०१९ च्या तुलनेत २०२१ मध्ये अपघातात तीन टक्के घट, मृत्यूमध्ये ५ टक्के वाढ झाल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली. २०१९ च्या तुलनेत २१ मध्ये जखमींची संख्या १२२ ने घटली. तर, ५५ मृत्यू वाढले आहेत. 

जळगाव जिल्ह्यात १०० % घटजळगाव जिल्ह्यात २०१९ च्या तुलनेत १०० टक्के घट झाली आहे. २०१९ मध्ये ५९ अपघातामध्ये ३९ मृत्यू तर ४१ जखमी झाले होते. २०२१ मध्ये शून्य अपघाताची नोंद झाली आहे.

नागपूरमध्ये अपघात ८८% वाढनागपूर जिल्ह्यात २०१९ च्या तुलनेत ८८ टक्के वाढ झाली आहे. २०१९ मध्ये ६५ अपघातामध्ये ३६ मृत्यू तर ७७ जखमी झाले होते. २०२१ मध्ये १२२ अपघात झाले असून या अपघातात ४४ जणांनी आपला जीव गमावला आहे. तसेच १२९ जण जखमी झाले आहेत.

मुंबईत अपघातात ७५ % घटमुंबई शहरात २०१९ च्या तुलनेत ७५ टक्के घट झाली आहे. २०१९ मध्ये २५९ अपघातामध्ये ५५ मृत्यू तर २५३ जखमी झाले होते. २०२१ मध्ये १८४ अपघात झाले असून या अपघातात ३१ जणांनी आपला जीव गमावला आहे. तसेच १७५ जण जखमी झाले आहेत.

टॅग्स :Accidentअपघात