शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 05:34 IST

राज्याच्या किमान तापमानात घसरण झाली असून पुढील दोन दिवस मुंबईच्या किमान तापमानात घसरण होण्याची शक्यता असल्याचे हवामान अभ्यासकांचे म्हणणे आहे

 मुंबई - मुंबईसह राज्यभरातील शहरांचा किमान तापमानाचा पारा दिवसागणिक खाली येत आहे. मुंबईचे किमान तापमान बुधवारी १७ अंश नोंदविण्यात आले आहे तर उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचे किमान तापमान १० अंशाच्या आसपास आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्राला पुढील २४ तासांसाठी थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाकडून देण्यात आली.

राज्याच्या किमान तापमानात घसरण झाली असून पुढील दोन दिवस मुंबईच्या किमान तापमानात घसरण होण्याची शक्यता असल्याचे हवामान अभ्यासकांचे म्हणणे आहे. दरम्यान, अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील माना येथे ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा कडाक्याच्या थंडीमुळे मृत्यू झाला आहे. प्रकाश मार्कंड असे या नागरिकाचे नाव आहे. २७ नोव्हेंबरला ते माना येथील प्रवासी निवाऱ्यात आश्रय घेण्यासाठी थांबले होते. तिथेच त्यांचा मृत्यू झाला. 

पुढील दोन तीन दिवस राज्यात गारठा कायम  राहणार आहे. यास बोचरी थंडी म्हणता येणार नाही. मात्र यंदा असे वातावरण लवकर तयार झाले असून, पहाटे बाहेर काम करणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. - कृष्णानंद होसाळीकर, प्रमुख, हवामान विभाग, पुणे

कुठे किती आहे थंडी?

अहिल्यानगर    ९.४ नाशिक    १०.६परभणी    ११.६जळगाव    ११.७नागपूर    ११.७महाबळेश्वर    ११.८गोंदिया    ११.९सातारा    १२ छत्रपती संभाजीनगर    १२.२नंदुरबार    १२.८ मालेगाव    १२.८ वर्धा    १३.५बुलढाणा    १३.६अकोला    १३.६अमरावती    १४.१सांगली    १४.४सोलापूर    १५.२कोल्हापूर    १५.५अलिबाग    १५.८ मुंबई    १७.६ रत्नागिरी    २०.५पालघर    २२.४ 

टॅग्स :weatherहवामानTemperatureतापमान