शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
4
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
5
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
8
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
9
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
10
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
11
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
12
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
13
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
14
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
15
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
16
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
17
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
18
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
19
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
20
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?

राज्यात आली शीतलहर; मुंबईतही थंडीने केला कहर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 12:04 IST

उत्तर भारत थंडीने गारठला असतानाच महाराष्ट्रातही ठिकठिकाणी आजवरच्या कमी तापमानाची नोंद झाली आहे.

मुंबई : उत्तर भारत थंडीने गारठला असतानाच महाराष्ट्रातही ठिकठिकाणी आजवरच्या कमी तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात सर्वात कमी तापमान नाशिकमधील निफाड तालुक्यात नोंदविण्यात आले आहे. निफाडमध्ये 1.8 अंश किमान तापमानाची नोंद झाली. तर मुंबईमध्ये काही स्थानकांवर 10 डिग्रीच्या आसपास तापमान होते.

मुंबईमध्ये आज सकाळी या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. काही रेल्वे स्थानकांवर 15 डिग्री पेक्षाही कमी तापमान होते. सांताक्रुझ स्थानकावर 12.4 डिग्री तापमानाची नोंद झाली. हे तापमान किमान सरासरी तापमानाच्या 5 अंशांनी कमी होते. गोरेगाव स्थानकावर 10 डिग्री तर पनवेलमध्ये 10.5 डिग्री सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. पनवेलमध्ये रात्रीपासूनच थंड हवा सुटली होती. बोरिवली, पवई येथेही कमी तापमाना होते.

राज्यभरातही तापमानाने किमान पातळी गाठली असून नाशिकमध्ये किमान तापमानाचा पारा 5.7 अंशावर आला होता. तर निफाडमध्ये 1.8 अंश किमान तापमानाची नोंद झाली.  

टॅग्स :TemperatureतापमानMumbaiमुंबईWinter Care Tipsथंडीत त्वचेची काळजीMaharashtraमहाराष्ट्र