शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील विविध कोळीवाड्यात नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 21:30 IST

मुंबई : समुद्राकाठी रहाणार्‍या व प्रामुख्याने मासेमारी करणार्‍या कोळी लोकांचा हा महत्त्वाचा सण आहे.सोन्याचा नारल वाहिन मी तुला !! ...

मुंबई: समुद्राकाठी रहाणार्‍या व प्रामुख्याने मासेमारी करणार्‍या कोळी लोकांचा हा महत्त्वाचा सण आहे.सोन्याचा नारल वाहिन मी तुला !!  हे देवा तारु येऊ दे बंदराला!! कोळी बांधवांनी अथांग सागरला अशी साद देत आज मुंबईतील वेसावे,मढ, भाटी, मनोरी, मालवणी, गोराई, जुहू, खारदांडा, माहीम, वरळी, धारवी, माहुल, कुलाबा येथील विविध कोळीवाड्यात आज नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी केली. आज नारळी पोर्णिमेनिमित्त सायंकाळी कोळीवाड्यांमध्ये कोविडचे भान राखत मिरवणूका निघाल्या. मावळत्या सूर्याला साक्ष ठेवत वेसावे कोळीवाडयातील विविध गल्लीच्या अध्यक्षांनी सोन्याचा मुलामा दिलेला नारळ सागराला अर्पण केला. तर समुद्रात भरपूर म्हावंर लागू दे. आमच्या बोटी सुखरूप किनारी येऊ दे, अशी मनोभावे सागराचे पूजन करून कोळी महिलांनी प्रार्थना केली अशी माहिती वेसावे कोळीवाड्यातील मोहित रामले यांनी दिली.

वर्सोव्याच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर येथील नारळी पोर्णिमेच्या उत्सवात सहभागी झाल्या. कोळी बांधबांचे न्याय व हक्क आणि त्यांची मासळी मार्केट शाबूत राहिले पाहिजे. कोळी बांधबांवरील अन्याय कदापी सहन करणार नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले. मढ कोळीवाड्यात नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी झाली. सायंकाळी नारळी पोर्णिमेच्या मिरवणुका वाजत गाजत निघाल्या. येथील समुद्रकिनारी कोळी बांधवानी आणि महिलांनी गर्दी केली होती.महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी ही माहिती दिली.

मत्स्य दुष्काळ व कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षे मच्छीमारी मोठी संकटातून बाहेर पडत असतांना असतानाच दादर व शिवाजी मंडई मधून मासे विक्रेता महिलांना विस्थापित करण्याचे दुःखाचे सावट असल्याने आजच्या नारळी पौर्णिमा उत्सव कोळी समाजाच्या भावनांचा उद्रेक असल्याची भावना मुंबईतील विविध कोळीवाड्यांमध्ये दिसून आले..

वेसावा कोळीवाडा मासेमारीसाठी सर्वात मोठा असला आणि कोळी समाजाच्या निरनिराळ्या उत्सवांचे जोरदार स्वागत या कोळीवाड्यात होत असले तरी नारळी पौर्णिमा उत्सवाचा नारळ समुद्रात अर्पण करताना आपण मुंबईचे मूळ भूमीपुत्र असूनही या राजकीय व्यवस्थेने आम्हास अस्तित्वहीन करण्याचे षडयंत्र आखले असल्याची खंत वेसावा कोळी जमात ट्रस्टचे अध्यक्ष सचिन चिंचय व कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके यांनी दिली. 

टॅग्स :Mumbaiमुंबई