शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

“सुप्रीम कोर्टाचा निर्णय समाधानकारक”: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 06:17 IST

न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. 

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : सरकार स्थापन करण्यापासून विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यापर्यंत व विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यापर्यंत आम्ही जे केले, ते कायदेशीर असल्यावर सर्वोच्च न्यायालयाने एकप्रकारे शिक्कामोर्तब केल्याने न्यायालयाचा निर्णय समाधानकारक आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. 

ठाण्यातील निवासस्थानाहून मुंबईला जाण्यापूर्वी ते बोलत होते. न्यायालयाने प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले असून, पुढील सुनावणी १ ऑगस्ट रोजी निश्चित केली आहे. विरोधकांनी सरकारच्या विरोधात जे मुद्दे मांडले होते, त्यात त्यांना दिलासा दिलेला नाही. राज्यघटना, नियमाप्रमाणे सर्व केले आहे. ओबीसी आरक्षणाबाबत बांठिया आयोगाने जे काम केले, ते योग्य पद्धतीने केले आहे. ओबीसींना न्याय मिळायला हवा, ही सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालय योग्य तो निर्णय देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पूर परिस्थितीचा रोजच्या रोज आढावा घेतला जात आहे. लोकांची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी सरकार घेत असून, राज्यात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळEknath Shindeएकनाथ शिंदे