शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

CAA: भाजप मुस्लीम पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 10:54 IST

भाजपच्या या निर्णयांच्या निषेधार्थ माजलगाव भाजपातील मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी तालुकाध्यक्ष हनुमान कदम यांच्याकडे सामायिक राजीनामे दिले.

मुंबई: देशात सर्वत्र सुधारित नागरिकत्व विधेयकावरुन सुरु झालेल्या आंदोलनाने भाजपची डोकेदुखी वाढली असताना, आता भाजपमधुनच या कायद्याला विरोध असल्याचे पाहायला मिळत आहे. तर विधेयक रद्द न झाल्यास सांगलीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजीनामा देण्याचे दिलेल्या इशाऱ्यानंतर, आता बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील भाजपच्या मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी नागरिकत्व कायद्याला विरोधकरत सामुदायिक राजीनामे दिले आहेत.

नागरिकत्व सुधारणा कायदा (कॅय) व एन.आर.सी. या चुकीच्या व संविधानाच्या विरोधातील बील पास केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या माजलगाव शहर व तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांनी सामुदायिक राजीनामे तालुकाध्यक्ष हनुमान कदम यांच्याकडे दिले. परंतु तालुकाध्यक्षांनी राजीनामे न स्वीकारल्याने शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे राजीनाम्याची होळी करून भाजपाच्या निषेधाची घोषणाबाजी केली.

माजलगाव शहर व तालुक्यातील अनेक मुस्लिम समाजातील कार्यकर्ते हे निष्ठेने पक्षाचे काम करत होते. परंतु पक्षाची धोरणे ही मुस्लिम विरोधी आहे की काय जसे केंद्र सरकारने तीन तलाक, लव जिहाद, धारा ३७०, घर वापसी अन आता नागरिकत्व सुधारणा विधेयक बील (कॅब) व एन.आर.सी. या चुकीच्या व संविधान विरोधी निर्णय लादून मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचे काम होत असल्याचे आरोप यावेळी करण्यात आले. तर भाजपच्या या निर्णयांच्या निषेधार्थ माजलगाव भाजपातील मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी तालुकाध्यक्ष हनुमान कदम यांच्याकडे सामुदायिक राजीनामे दिले.

तसेच भाजपचे केंद्रीय नेते नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे कितीही जोरदार समर्थन करीत असले तरी आसाममध्ये सुद्धा भाजपचे काही नेते व आमदार या कायद्यावर नाराज आहेत. जनतेच्या मनात या कायद्याबद्दल रोष असून, त्याचा आम्हाला सामना करावा लागत असल्याचे आसाममधील भाजपच्या १४ आमदारांनी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांची गुरुवारी भेट घेऊन सांगितले.