शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
2
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
3
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
4
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
5
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
6
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
7
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
8
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी
9
"उपराष्ट्रपतींसह अनेक भूमिकांमध्ये त्यांना..."; जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर PM मोदींची प्रतिक्रिया
10
खुनी सोनम रघुवंशीवर लवकरच येणार चित्रपट? बॉलिवूडमधल्या 'या' टॉप अभिनेत्याची बारीक नजर
11
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
12
फक्त १०० रुपयांत घर तुमचं! भारतीयांसाठी 'या' देशात घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, कशी आहे ऑफर?
13
Virar: 'डिलिव्हरी बॉय'ने लिफ्टमध्येच केली लघवी; आधी दिला म्हणाला नाही, व्हिडीओ दाखवताच...
14
कास्टिंग काऊचची सुरुवात नक्की कशी होते? मराठी अभिनेत्रीने केली इंडस्ट्रीची पोलखोल
15
अखेर 'ते' ब्रिटिश लढाऊ विमान दुरुस्त झाले; केरळहून ब्रिटनच्या दिशेने रवाना
16
आईच्या अपमानाचा बदला! दहा वर्षे घेतला आरोपीचा शोध, समोर येताच केले ठार; सोशल मीडिया पोस्टमुळे सापडले
17
धनखड यांच्यानंतर आता कोण सांभाळणार कामकाज? 19 सप्टेंबरपूर्वी, नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणं का आवश्यक? जाणून घ्या
18
FASTag ट्रान्सफर करणं झालं सोपं; विना टेन्शन एका बँकेतून दुसर्‍या बँकेत करू शकता शिफ्ट
19
IND vs ENG : इंग्लंडनं खेळली टीम इंडियासारखी 'चाल'; कसोटी क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
20
"मी लघवी स्वत:च प्यायलो, त्यांना दिली नाही म्हणून...", ट्रोल करणाऱ्यांना परेश रावल यांची सणसणीत चपराक

गुणवत्तावाढीसाठी शाळांची होणार निवड

By admin | Updated: May 2, 2015 01:10 IST

सर्व शिक्षा अभियानांतर्गत सन २०१५-१६ या वर्षात गुणवत्तावाढीचा नवीन उपक्रम राज्यात राबविण्यात येणार आहे. त्याच्या अंमलबजावणीकरिता

अकोला : सर्व शिक्षा अभियानांतर्गत सन २०१५-१६ या वर्षात गुणवत्तावाढीचा नवीन उपक्रम राज्यात राबविण्यात येणार आहे. त्याच्या अंमलबजावणीकरिता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शाळांची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या शाळांमध्ये गुणवत्तावाढीचा उपक्रम राबविण्यात येईल. शाळा निवडीची प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली.राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने केलेले राज्यस्तरावरील सर्वेक्षण आणि विविध संस्थांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता समाधानकारक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यावर भर देणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर सन २०१५-१६ या वर्षात सर्व शिक्षा अभियान अंतर्गत नवीन उपक्रमामध्ये निवडक शाळांना गुणवत्तावाढीसाठी विशिष्ट कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या प्रकल्प मान्यता मंडळामार्फत आर्थिक तरतूद मंजूर केली आहे. या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत गुणवत्तावाढीसाठी शाळांची निवड करण्याचा निर्णय २१ एप्रिल रोजी घेण्यात आला. त्याच्या अंमलबजावणीकरिता राज्यात ३६ जिल्ह्यांमध्ये ४०८ गट आणि शहर साधन केंद्रांच्या समूह साधन केंद्रांतर्गत शाळांची निवड करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)