शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

बालकांच्या अपहरणाचे प्रमाण वाढले; आर्थिक पाहणी अहवालातून निष्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 02:48 IST

बालकांच्या खुनांतही वाढ; महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या

मुंबई : राज्यात बालकांवरील अत्याचाराबाबतच्या घटनांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढ झाल्याची बाब आर्थिक पाहणी अहवालात समोर आली आहे. बालकांच्या हत्या, बालकांवरील बलात्कार आणि अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली, असे ही पाहणी सांगते.बालकांवरील बलात्काराच्या २,३०५ घटनांत २०१७ मध्ये गुन्हे नोंदविण्यात आले होते. २०१८ मध्ये ही संख्या २,६८८ इतकी होती. अपहरण प्रकरणी २०१७ मध्ये ८,८५० तर २०१८ मध्ये ९,१७४ गुन्हे नोंदविले गेले. २०१७ मध्ये बालकांच्या खुनाचे १४७ गुन्हे दाखल झाले, त्याच्या पुढील वर्षात ते १६९ इतके झाले. महिलांच्या अपहरणाचे गुन्हे वाढले.२०१७ मध्ये ते ६,२४८ होते. गेल्या वर्षी ते ७,७२७ इतके होते. हुंडाबळींची संख्या मात्र २३३ वरून १७४ वर आली. पती व नातेवाइकांकडून क्रूर कृत्ये केल्याबद्दल २०१७ मध्ये ६,५८४ गुन्हे नोंदविले गेले, गेल्या वर्षी त्यांची संख्या कमी होऊन ५,०१३ वर आली. महिलांच्या विनयभंगाचे गुन्हे वाढून ते १२,१३८ वरून १४,०७५ वर गेले. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांतील गुन्हे ९५५ वरून १,०६४ वर गेले. बलात्काराच्या घटना २०१७ मध्ये ४,३२० इतक्या होत्या त्या नंतरच्या वर्षात ४,०७६ वर आल्या.३३,५५७ महिलांवर अत्याचारमहिलांसंदर्भातील विविध गुन्ह्यांची २०१६ मधील संख्या ३१,२७५ होती. २०१७ मध्ये ती ३२,०२३ इतकी तर नंतरच्या वर्षी ३३,५५७ इतकी झाली.

टॅग्स :Kidnappingअपहरण