शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

"'तेव्हा' CM झालो असतो, तरीही मला..."; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 19:02 IST

"तेव्हा माझ्या मनात एक भाव होता, पण तो भाव हा नव्हता की, मी खाली का जात आहे? कारण मी मुख्यमंत्री झालो, कारण मला माझ्या पक्षाने मुख्यमंत्री केलं. मी मोठा तर काही माझ्या स्वतःच्या भरवशावर बनलो नाही. त्यामुळे तो भाव नव्हता. तेव्हा माझ्या मनात केवळ एवढाच भाव होता की..."

महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर 2022 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार जाऊन, भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना युतीचे सरकार स्थापन झाले होते. या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले होते. नंतरच्या कळात अजित पवारही राष्ट्रवादी घेऊन युतीत सहभागी झाले. युतीची महायुती झाली आणि अजित पवारही उपमुख्यमंत्री बनले. त्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होण्याच्या निर्णयासंदर्भात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे. "उपमुख्यमंत्री होऊन जे नाव आणि प्रसिद्धी मिळाली, ती कदाचित मुख्यमंत्री होऊनही मिळाली नसती", असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

तेव्हाच्या (2022) सरकार स्थापनेसंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस टाइम्स नाऊशी बोलताना म्हणाले, "माला जेव्हा माझ्या पक्षाने सांगितले की, आपण सर्वात मोठा पक्ष आहोत. हे नवे सरकार स्थापन होत आहे, आपल्या पक्षाचे नेते तुम्हा आहात, जर मोठ्या पक्षाचा नेता सरकारमध्ये नसेल तर, सरकारही व्यवस्थित चालणार नाही आणि पक्षही व्यवस्थित चालणार नाही आणि त्यांनी जे सांगितले मी ते ऐकले. आता जेव्हा मी मागेवळून बघतो तेव्हा मला तो निर्णय योग्य वाटतो." 

तेव्हा माझ्या मनात केवळ एवढाच भाव होता की..." -फडणवीस पुढे म्हणाले, "...तेव्हा माझ्या मनात एक भाव होता, पण तो भाव हा नव्हता की, मी खाली का जात आहे? कारण मी मुख्यमंत्री झालो, कारण मला माझ्या पक्षाने मुख्यमंत्री केलं. मी मोठा तर काही माझ्या स्वतःच्या भरवशावर बनलो नाही. त्यामुळे तो भाव नव्हता. तेव्हा माझ्या मनात केवळ एवढाच भाव होता की, लोक काय म्हणतील की, हा पदासाठी किती लालची माणूस आहे. कालपर्यंत मुख्यमंत्री होता, आज उडी मारून उपमुख्यमंत्री झाला." 

...तर एवढे नेम आणि फेम मळाले नसते -"जेव्हा मी निर्णय घेतला आणि तो एक्सेप्ट केला, देशभरातील, कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये आणि जनतेमध्ये त्याचे जे कौतुक झाले, मला वाटते, मी कदाचित मुख्यमंत्री झालो असतो, तरही मला एवढे नेम आणि फेम मळाले नसते. महत्वाचे म्हणजे, अडीच वर्ष मी त्या सरकारमध्ये राहून अनेक महत्वाची कामेही करू शकलो.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेPoliticsराजकारण