शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

१० महिने उलटूनही मिळेना रेल्वे अपघातातील मृत्यूंचे प्रमाणपत्र; औरंगाबादच्या करमाडजवळील दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2021 06:03 IST

मृत्यू प्रमाणपत्रांअभावी मृतांची बँका व इतर ठिकाणची वारस कारवाई थांबली आहे तसेच परिवारांना सरकारी मदतही मिळालेली नाही.

शाहडोल : सुमारे १० महिन्यांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील करमाडजवळ रेल्वेखाली चिरडून मरण पावलेल्या मध्य प्रदेशातील १६ स्थलांतरित मजुरांची मृत्यू प्रमाणपत्रे अजूनही त्यांच्या कुटुंबीयांना मिळालेली नाहीत. त्यामुळे पीडित परिवारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

मृत्यू प्रमाणपत्रांअभावी मृतांची बँका व इतर ठिकाणची वारस कारवाई थांबली आहे तसेच परिवारांना सरकारी मदतही मिळालेली नाही.गेल्यावर्षी लॉकडाऊनच्या काळात ८ मे रोजी पहाटे ही दुर्घटना घडली होती. मध्य प्रदेशातील एकूण १६ मजूर आपल्या गावी परतण्यासाठी जालन्याहून पायीच भुसावळला निघाले होते. करमाडजवळ ते रेल्वे रुळावर झोपले असताना एका भरधाव मालगाडीने त्यांना चिरडले होते. यातील ११ जण शाहडोल जिल्ह्यातील, तर ५ जण उमरिया जिल्ह्यातील होते.

पत्र लिहिले आहे आपली दोन मुले अपघातात गमावणारे गजराजसिंग यांनी सांगितले की, मृतांची बँक खाती परिचालित करण्यासाठी मृत्यू प्रमाणपत्रांची गरज आहे. एसडीएम दिलीप पांडे यांनी सांगितले की, अपघात ज्या ठिकाणी घडला तेथील प्रशासनच मृत्यू प्रमाणपत्र देऊ शकते. आम्ही अलीकडेच औरंगाबाद प्रशासनास त्यासंबंधी पत्र लिहिले आहे. 

टॅग्स :Accidentअपघात