शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
3
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
4
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
5
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
6
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
7
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
8
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
9
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
10
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
11
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
12
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
13
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
14
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
15
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
16
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
17
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
18
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
19
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
20
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला

१० महिने उलटूनही मिळेना रेल्वे अपघातातील मृत्यूंचे प्रमाणपत्र; औरंगाबादच्या करमाडजवळील दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2021 06:03 IST

मृत्यू प्रमाणपत्रांअभावी मृतांची बँका व इतर ठिकाणची वारस कारवाई थांबली आहे तसेच परिवारांना सरकारी मदतही मिळालेली नाही.

शाहडोल : सुमारे १० महिन्यांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील करमाडजवळ रेल्वेखाली चिरडून मरण पावलेल्या मध्य प्रदेशातील १६ स्थलांतरित मजुरांची मृत्यू प्रमाणपत्रे अजूनही त्यांच्या कुटुंबीयांना मिळालेली नाहीत. त्यामुळे पीडित परिवारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

मृत्यू प्रमाणपत्रांअभावी मृतांची बँका व इतर ठिकाणची वारस कारवाई थांबली आहे तसेच परिवारांना सरकारी मदतही मिळालेली नाही.गेल्यावर्षी लॉकडाऊनच्या काळात ८ मे रोजी पहाटे ही दुर्घटना घडली होती. मध्य प्रदेशातील एकूण १६ मजूर आपल्या गावी परतण्यासाठी जालन्याहून पायीच भुसावळला निघाले होते. करमाडजवळ ते रेल्वे रुळावर झोपले असताना एका भरधाव मालगाडीने त्यांना चिरडले होते. यातील ११ जण शाहडोल जिल्ह्यातील, तर ५ जण उमरिया जिल्ह्यातील होते.

पत्र लिहिले आहे आपली दोन मुले अपघातात गमावणारे गजराजसिंग यांनी सांगितले की, मृतांची बँक खाती परिचालित करण्यासाठी मृत्यू प्रमाणपत्रांची गरज आहे. एसडीएम दिलीप पांडे यांनी सांगितले की, अपघात ज्या ठिकाणी घडला तेथील प्रशासनच मृत्यू प्रमाणपत्र देऊ शकते. आम्ही अलीकडेच औरंगाबाद प्रशासनास त्यासंबंधी पत्र लिहिले आहे. 

टॅग्स :Accidentअपघात