शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

मंत्रिमंडळ दुष्काळी दौऱ्यावर; आयोगाची वाट पाहणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 06:25 IST

मंत्रिमंडळाचा निर्णय : मंत्री म्हणून जाऊ न दिल्यास आमदार म्हणून जाणार

मुंबई : भीषण दुष्काळाच्या निवारणासाठी उपाययोजनेसाठी आचारसंहिता शिथिल करा, या मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाला केलेल्या विनंतीवर प्रतिसादाची वाट न पाहता शुक्रवारपासून सर्व पालकमंत्र्यांनी दुष्काळग्रस्त भागांत जावे, असे मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत ठरले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे निर्देश मंत्र्यांना दिले. आयोगाने सरकारच्या विनंतीला उत्तर दिलेले नाही. दुष्काळी स्थिती गंभीर असल्याने आयोगाने आचारसंहिता शिथिल केली नाही, तरी आमचे मंत्री दौऱ्यांना सुरुवात करतील. मंत्री म्हणून फिरण्याची परवानगी नसेल तर आमदार म्हणून दुष्काळी भागात जातील. तेथील समस्या जाणून घेतील. कदाचित अधिकारी येणार नाहीत, पण मंत्री त्यांना दिसलेल्या उणिवा व परिस्थिती अधिकाºयांना सांगतील, असे मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

मराठवाड्यात पिण्याच्या पाण्यासाठी उद्योगांचे पाणी बंद केले जाणार नाही. दुष्काळी भागात रेल्वेने पाणी देण्याचा विचार नाही. तशी गरजही आज नाहीे. जायकवाडीतील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. रोजगार हमी योजनेंतर्गत आतापर्यंत १५0 दिवस कामाची हमी असते. आता वर्षाचे ३६५ दिवस काम मागितले तरी ते दिले जाईल. या अतिरिक्त दिवसांच्या मजुरीपोटी येणारा खर्च राज्य सरकारच्या तिजोरीतून देण्यात येईल.

मराठवाड्यात स्थिती गंभीरलहानमोठ्या धरणांमधील कमी पाणीसाठा हा चिंतेचा विषय आहे. मराठवाड्यातील धरणांमध्ये पाच टक्केच पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी तेथे ३१ टक्के पाणीसाठा होता. पुणे विभागात २३ टक्के, पूर्व विदर्भात १० टक्के, कोकणात ४० टक्के, नाशिक विभागात १८.३६ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी तेथे अनुक्रमे ३७, १८, ५० आणि ३४ टक्के पाणीसाठा होता. 

टॅग्स :ministerमंत्रीdroughtदुष्काळElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग