शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
2
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
3
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
4
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
5
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
6
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत
7
Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान
8
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
9
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
10
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
11
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
12
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
13
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
14
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
15
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
16
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
18
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
19
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
20
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या

साडेसहाशे लाख टन उस उपलब्ध, ‘उजनी’मुळे २०१८-१९ला बंपर पीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 4:02 AM

गतहंगामात उसाला मिळालेला चांगला दर, पोषक हवामान यामुळे यंदा राज्यात उसाचे उत्पादन वाढणार असून, सुमारे साडेसहाशे लाख टन ऊस गाळपास येण्याची शक्यता आहे.

राजाराम लोंढेकोल्हापूर : गतहंगामात उसाला मिळालेला चांगला दर, पोषक हवामान यामुळे यंदा राज्यात उसाचे उत्पादन वाढणार असून, सुमारे साडेसहाशे लाख टन ऊस गाळपास येण्याची शक्यता आहे. परिणामी कारखान्यांची धुराडी किमान पाच महिने पेटत राहणार, हे निश्चित आहे. साखरेचे उत्पादनही ७० लाख टनांच्या पुढे जाईल, असा अंदाज आहे.दुष्काळामुळे गतहंगामात उसाचे उत्पादन निम्म्यावर आले. कारखान्यांनी विशेषत: पश्चिम महाराष्टÑातील साखर कारखान्यांनी दिलेला ‘एफआरपी’पेक्षा जादा दर व पाण्याची उपलब्धता यांमुळे यंदा उसाचे क्षेत्र वाढले आहे. २०१५-१६मध्ये ७४२ लाख टन उसाचे गाळप झाले होते. त्या तुलनेत उसाची उपलब्धता पाहता यंदा किमान साडेसहाशे लाख टन गाळप होऊ शकते.उसाअभावी २७ कारखाने बंद!गतहंगामात उसाची कमतरता असल्याने २७ कारखाने हंगाम घेऊ शकले नव्हते. त्यात पुणे विभागातील १०, तर नांदेड विभागातील १४ कारखाने बंद राहिले.ऊसगाळपात राज्यात पुणे विभाग अग्रभागी असतो; पण गेल्या हंगामात सोलापूर जिल्ह्यात २५ लाख टन उसाचे गाळप झाल्याने पुणे विभाग मागे पडला. यंदा त्यात वाढ होऊन तो ७५ लाख टनापर्यंत जाण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्याची ऊस उत्पादनाची क्षमता २०० लाख टन आहे. त्यात उजनी धरण हाऊसफुल्ल झाल्याने २०१८-१९ या हंगामात उसाचे बंपर पीक येईल.