शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात शिवसेनेसाठी भाजप घेणार एक पाउल मागे ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 11:49 IST

अकोल्यातील पाच मतदारसंघापैकी चार ठिकाणी भाजपचे आमदार निवडून आले होते.

मुंबई - अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपेलेल्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. मात्र अजूनही युतीत जागावाटपाचा निर्णय होऊ शकला नाही. अकोल्यातील पाच पैकी चार ठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार आहेत. तर जिल्ह्यातील एकही मतदारसंघात सेनेचा आमदार नाही. त्यात विद्यमान आमदार असलेल्या जागा बदलणार नसल्याचा खुलासा आधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे सेनेला अकोल्यात एकपेक्षा अधिक जागा मिळवण्यासाठी, भाजपला जागावाटपात एक पाऊल मागे घ्यावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.

गेल्यावेळी विधानसभा निवडणुकीत सेना-भाजप वेगवेगेळे रिंगणात उतरले होते. अकोल्यातील पाच मतदारसंघापैकी चार ठिकाणी भाजपचे आमदार निवडून आले होते. तर शिवसेनेला एकही आमदार जिल्ह्यातून निवडून आणता आला नाही. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत युती निश्चित समजली जात आहे. त्यामुळे पाच पैकी किमान दोन मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याची मागणी शिवसैनिकांनी केली आहे. मात्र विद्यमान जागा बदलणार नसल्याचा खुलासा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे सेनेच्या वाटेला एक जागा सुटू शकते.

मात्र पाच पैकी दोन जागा मिळवण्यासाठी शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातच एक जागा शहरातील असावी अशी अट सुद्धा सेनेकडून घालण्यात आली आहे. या साठी जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते शिवसेनाप्रमुखउद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे युतीच्या जागावाटपात अकोल्याच्या बाबतीत भाजप एक पाउल मागे घेणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.