शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

Maharashtra Vidhan Sabha: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान भवनात असूनही सभागृहात का आले नाहीत?; देवेंद्र फडणवीसांचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 17:58 IST

Maharashtra Vidhan Sabha: प्रसारमाध्यमांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस यांची महाविकास आघाडीवर जोरदार टीकामुख्यमंत्री सभागृहात उपस्थित राहत नसल्याबाबत फडणवीसांचा थेट सवालमनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचे विधानसभेत तीव्र पडसाद

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर आढळून आलेल्या स्फोटकं प्रकरणात स्कॉर्पियो गाडीचे मालक मनसुख हिरेन याचा यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. (Mansukh Hiren Death Case)  या मृत्यू प्रकरणाचे तीव्र पडसाद आज विधानसभेत उमटले. सचिन वाझे यांनीच मनसुख हिरेन यांचा खून केल्याचा दावा करत वाझे यांना तत्काळ निलंबित करण्या यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. (bjp leader devendra fadnavis slams on uddhav thackeray over legislative attendance)

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या एकूणच प्रकरणावरून जोरदार टीकास्त्र सोडले. प्रसारमाध्यमांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना हटवायला पाहिजे, असे म्हणाले होते. परंतु, मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर अचानक बदलले, असा दावा फडणवीसांनी केला. 

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी 'या' ५ मुद्द्यांचे अद्यापही कोडे; ATS चे धक्कादायक खुलासे 

मुख्यमंत्री सभागृहात आले नाहीत 

सभागृहातील वातावरण गंभीर होतं, तेव्हा मुख्यमंत्री येतात. सभागृह शांत करतात. अध्यक्षांसोबत बैठका करतात. मात्र, विधीमंडळात उपस्थित असूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात आले नाहीत, अध्यक्षांकडेही आले नाहीत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. अध्यक्षांकडे ठरलं ते मुख्यमंत्र्यांकडे गेल्यावर का बदललं, अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. 

अशा प्रकरणांच्या तपासासाठी SIT, NIA सक्षम

मनसुख हिरेन प्रकरणात ज्यांच्यावर संशयाची सूई त्यांच्याकडेच तपासाची सूत्र होती, असे म्हणत अशा प्रकरणांच्या तपासासाठी SIT, NIA सक्षम आहेत. काय शिजलंय हे बाहेर येऊ नये, म्हणूनच कारवाई होत नाहीए, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना केला.

दरम्यान, राज्याच्या गृहमंत्र्यांनी याची माहिती करून घ्यावी की रायपूर हे मध्य प्रदेशात नव्हे, तर छत्तीसगडमध्ये येतं आणि तिथं काँग्रेसचं सरकार आहे. महाराष्ट्रात येऊन लोक आत्महत्या करत आहेत याची खुशी गृहमंत्र्यांना होत असेल तर हा महाराष्ट्र आता पर्यटनाचा नव्हे, तर आत्महत्येचं डेस्टिनेशन होतोय का? याची माहिती राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी द्यावी, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाVidhan Bhavanविधान भवनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेAnil Deshmukhअनिल देशमुखMansukh Hirenमनसुख हिरणsachin Vazeसचिन वाझे