शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आम्हाला धमक्या द्यायच्या नाहीत; पृथ्वीराज चव्हाणांवर फडणवीसांचा पलटवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 16:48 IST

दोन माजी मुख्यमंत्र्यांमध्ये जुंपली

मुंबई: भाजपा सरकारचा कारभार पारदर्शकच होता. त्यामुळे आम्हाला चौकशांच्या धमक्या द्यायच्या नाहीत, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना प्रत्युत्तर दिलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार आकसबुद्धीनं काम करत आहे. मात्र आम्ही पारदर्शक कारभार केल्यानं आम्हाला त्याची चिंता वाटत नाही, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चव्हाण यांच्यावर पलटवार केला. फडणवीस यांच्या काळात झालेले भ्रष्टाचार लवकरच बाहेर काढणार असल्याचं चव्हाण यांनी दोनच दिवसांपूर्वी म्हटलं होतं. आम्ही पाच वर्ष अतिशय स्वच्छ कारभार केला आहे. त्यामुळे आम्हाला चौकशीच्या धमक्या द्यायच्या नाहीत. आम्ही त्या मान्य करत नाहीत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 'भाजपा सरकारचा, आमच्या मंत्र्यांचा कारभार जनतेनं पाहिला आहे. सध्याचं सरकार सूडबुद्धीनं कारभार करत आहे. मात्र आम्ही पारदर्शक कारभार केल्यानं कोणतीही चिंता वाटत नाही,' अशा शब्दांत फडणवीसांनी चव्हाण यांना प्रत्युत्तर दिलं. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोनच दिवसांपूर्वी फडणवीस सरकारच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला होता. गेल्या ५ वर्षांतला भाजपा सरकारचा कारभार राज्यानं पाहिला आहे. त्यांच्या काळात अगदी राजरोजपणे भ्रष्टाचार सुरू होता. फडणवीस सरकार आतापर्यंतचं सर्वात भ्रष्ट सरकार होतं. त्यांच्या काळातली एक एक प्रकरणं आता आम्ही बाहेर काढू, असं चव्हाण यांनी म्हटलं होतं.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणBJPभाजपा